Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नात मंगळसूत्र घालताना किती गाठी बांधल्या जातात? जाणून घ्या सविस्तर माहिती

भारतीय संस्कृतीमध्ये लग्न झाल्यानंतर नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र घातले जाते. मंगळसूत्र ही लग्नाची निशाणी आहे. लग्न झाल्यानंतर सर्वच महिलांच्या गळ्यात वेगवेगळ्या डिझाइन्सचे मंगळसूत्र असतात. मंगळसूत्र परिधान केल्यामुळे पतीचे आयुर्मान वाढते आणि त्यांच्यासमोर येणारी प्रत्येक समस्या दूर होण्यास मदत होते, असे मानले जाते. मात्र मंगळसूत्र गळ्यात घालताना त्यावर गाठी मारल्या जातात. आज आम्ही तुम्हाला गळ्यात मंगळसूत्र बांधताना किती गाठी मारल्या जातात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 28, 2025 | 03:48 PM

लग्नात मंगळसूत्र घालताना किती गाठी बांधल्या जातात?

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

लग्न झाल्यानंतर नवरीच्या गळ्यात सोन्याचे मंगळसूत्र घातले जाते. याशिवाय लग्नात नवरीच्या गळ्यात उलटे मंगळसूत्र घालण्याची परंपरा आहे.

2 / 5

शास्त्रांनुसार, मंगळसूत्र घालताना गळ्यात तीन गाठी मारल्या जातात. या तीन गाठींना विशेष महत्व सुद्धा आहे. मंगळसूत्राला बांधल्या जाणाऱ्या तीन गाठी जीवनातील 3 महत्त्वाच्या घटकांचे प्रतीक मानल्या जातात.

3 / 5

लग्न झाल्यानंतर पतीपत्नीमध्ये तीन गोष्टींची देवाणघेवाण केली जाते. मनसा म्हणजे विचार, वाचा म्हणजे वाणी आणि कर्मण म्हणजे कृती.

4 / 5

पतिपत्नीचे नाते तीन घटकांच्या आधारावर नेहमीच चालत असते. प्रेमाचे हेच नातं अजूनही बहरण्यासाठी मंगळसूत्राला तीन गाठी बांधल्या जातात.

5 / 5

तिसऱ्या गाठीच्या प्रभावामुळे पतिपत्नी एकमेकांना चांगले कर्म आणि अध्यात्माकडे नेण्यास मदत करतात. ज्यामुळे वैवाहिक जीवन अत्यंत सुखी जाते.

Web Title: How many knots are tied while wearing mangalsutra fashion beauty tips mangalsutra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2025 | 03:48 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • fashion tips
  • manglasutra

संबंधित बातम्या

सप्तपदीच्या नऊवारी साडीवर शिवून घ्या आरी वर्क केलेले लेटेस्ट डिझाईन ब्लाऊज, नवरीच्या साज शृंगारात पडेल भर
1

सप्तपदीच्या नऊवारी साडीवर शिवून घ्या आरी वर्क केलेले लेटेस्ट डिझाईन ब्लाऊज, नवरीच्या साज शृंगारात पडेल भर

हातामध्ये शोभून दिसतील पाटल्या-तोड्यांच्या आकर्षक बांगड्या, लेटेस्ट डिझाइन्समुळे दिसेल रॉयल लुक
2

हातामध्ये शोभून दिसतील पाटल्या-तोड्यांच्या आकर्षक बांगड्या, लेटेस्ट डिझाइन्समुळे दिसेल रॉयल लुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.