Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडक उन्हाळ्यात कोणते पेय आहे शरीरासाठी सगळ्यात उत्तम, लिंबू पाणी की नारळ पाणी…

राज्यासह संपूर्ण देशभरात उन्हाचा पारा वाढला आहे. कडक उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर थकल्यासारखे वाटते. घामावाटे शरीरातील पाणी बाहेर पडून गेल्यानंतर खूप जास्त अशक्तपणा येतो तर काहीवेळा चक्कर येण्याची शक्यता असते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर लिंबू पाणी किंवा नारळ पाणी प्यायले जाते. पण बऱ्याचदा अनेकांना प्रश्न पडतो की लिंबू पाणी शरीरासाठी फायदेशीर आहे की नारळ पाणी गुणकारी आहे. चला तर जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 12, 2026 | 12:00 PM

कडक उन्हाळ्यात कोणते पेय आहे शरीरासाठी सगळ्यात उत्तम, लिंबू पाणी की नारळ पाणी...

Follow Us
Follow Us:
1 / 5

वाढलेले वजन कमी करण्यासाठी लिंबू पाण्याचे सेवन केले जाते. कोमट पाण्यात एक चमचा लिंबाचा रस आणि काळे मीठ टाकून प्यायल्यास पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होईल.

2 / 5

लिंबू पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील विषारी घाण बाहेर पडून जाते आणि आतड्या स्वच्छ होतात. याशिवाय संपूर्ण बॉडी डिटॉक्स करण्यासाठी नेहमी लिंबू पाण्याचे सेवन करावे.

3 / 5

लिंबू पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामीन सी असते. चेहऱ्यावर आलेले काळे डाग आणि पिंपल्स कमी करण्यासाठी लिंबू पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

4 / 5

नारळ पाणी नैसर्गिक इलेक्ट्रोलाईट्सचा उत्तम स्त्रोत आहे. एक नारळ पाणी एका सलाईन एवढे फायदेशीर ठरते. त्यामुळे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा नारळ पाण्याचे सेवन करावे.

5 / 5

शरीरातील पाण्याची पातळी कमी करण्यासाठी नारळ पाणी प्यावे. तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर लिंबू पाणी प्यावे आणि शरीरात थकवा, अशक्तपणा वाढला असेल तर नारळ पाणी प्यावे.

Web Title: Which drink is best for body in hot summer lemon water or coconut water

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • Coconut water benefit
  • lemon juice
  • summer drink
  • summer heat

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.