Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chattrapati Shivaji Maharaj:”ज्याचं आरमार त्याची सत्ता”; शिवरायांनी स्वराज्याच्या आरमाराची सुरुवात ‘या’ किल्याने केली

ठाणे जिल्ह्यातील असलेल्या खाडीवर महाराजांनी मराठ्यांच्या आरमाची मुहुर्तमेढ रोवली, कोणता होता हा किल्ला जाणून घ्या..

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 18, 2025 | 12:16 PM
Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

भविष्यात शत्रु जमिनीप्रमाणे पाण्यातूनही युद्ध करेल ही दूरदृष्टी महाराजांनी वेळीच ओळखली होती. म्हणूनच कोकणप्रांतावर मराठ्यांची सत्ता आणि विशेषत: गनिमांच्या हलाचालींवर वचक राहावा .यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची स्थापना केली.

2 / 5

किल्ले सिंधुदुर्ग: गोवा आणि तळकोकणात पोर्तुगीजांचं वर्चस्व वाढत जाऊन स्वराज्यासं डोईजड होत होतं. पोर्तुगीजांच्या कुरघोड्यांवर वचक राहावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणच्या कुरटे बेटावर किल्ले सिंधुदुर्ग किल्ल्याची स्थापना केली. या किल्ले बांधणीची जबाबदारी हिरोजी इंदुलकरांना 1664 मध्ये सोपवण्यात आली. किल्ले बांधणीला सुमारे तीन वर्षांचा कालावधी लागल्याचं म्हटलं जातं.

3 / 5

किल्ले विजयदुर्ग : शिलाहार घराण्याचा राजा भोज याने इ.स.1195 मध्ये घेरीया किल्याची स्थापना केली. हा किल्ला पुढे आदिलशाहीत गेला. देवगडच्या समुद्रात असलेला हा किल्ला आदीलशाहीकडून मिळवत महारांजांनी विजय मिळवला म्हणून हा किल्ला पुढे जाऊन विजयदुर्ग नावाने ओळखला जाऊ लागला.

4 / 5

पद्मदुर्ग : या किल्ल्याला कांसा दुर्ग म्हणून देखील ओळखलं जातं. हा किल्ला कमळाच्या पाकळीच्या आकाराचा दिसतो. जंजिरा स्वराज्यात यावा यासाठी शिवरायांनी प्रयत्न करुनही यश हाती आलं नाही. मात्र जंजिऱ्याचा सिद्धीवर करडी नजर राखण्यासाठी महाराजांनी कांसा बेटावर पद्मदुर्ग किल्ल्याची उभारणी केली.

5 / 5

किल्ले दुर्गाडी: स्वराज्याच्या आरमाराची सुरुवात झाली ते किल्ले दुर्गाडीपासून. कल्याण भिवंडी परिसरातील हा किल्ला शिवकालात मराठ्यांची चौकी म्हणून ओळखली जात. सातवाहनाच्या काळात व्यापाऱ्याचं केंद्र होतं. चौकीमुळे मुंबईचे इंग्रज, वसईचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याच्या सिद्धी यांच्या वचक ठेवणं मराठ्यांना सोयीचं झालं होतं.

Web Title: Whose armor is his power chhatrapati shivaji maharaj started the maratha nevy of swarajya from durgadi fort of kalyan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2024 | 12:28 PM

Topics:  

  • chattrapati shivaji maharaj
  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • shivjayanti

संबंधित बातम्या

Jaysingrao Pawar Passes Away : मराठी इतिहासविश्वावर शोककळा; जयसिंगराव पवार काळाच्या पडद्याआड
1

Jaysingrao Pawar Passes Away : मराठी इतिहासविश्वावर शोककळा; जयसिंगराव पवार काळाच्या पडद्याआड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.