'खालिद का शिवाजी' चित्रपटावरील वाद थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आता महाराष्ट्र सरकारने केंद्राला ८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या सीबीएफसी प्रमाणपत्राची पुनर्तपासणी करण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा ही सर्वांसाठी एक स्वर्गानुभूती आहे. 18 पगड जातीच्या मराठी लोकांच्या रक्ताने निर्माण झालेलं स्वराज्याचे धनी छत्रपती शिवाजी महाराज हे मंचकावर विराजमान…
27 मार्च रोजी जगाच्या इतिहासात अनेक घडामोडी घडल्या आहेत. अनेक महत्त्वाच्या व्यक्तीचा जन्म आणि मृत्यू झाला आहे. तर संगीतातील महत्त्वाचे भीमसेन जोशी यांना तानसेन पुरस्कार मिळाला.
छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याप्रकरणी तसेच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावणारा प्रशांत कोरटकर याला सोमवारी तेलंगणा येथे कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 व्या जयंतीचा उत्सव संपूर्ण राज्यभरामध्ये दिसून येत आहे. पुण्यामध्ये शिवरायांनी आपले बालपण घालवले होते. पुण्यामध्ये देखील शिवजयंतीचा अनोखा उत्साह दिसून आला.
Shivaji Maharaj Jayanti 2025 News: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराजांना ट्विटवरुन अभिवादन केले आहे. एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा देत…
‘जय भवानी जय शिवाजी’ ही गर्जना नुसती ऐकली तरीही रक्त सळसळते. मर्द मराठ्यांचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो. छत्रपती शिवाजी महाराजांची गगनभेदी शिवगर्जना खास शिवजयंतीनिमित्त आपल्यासाठी
उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 395 वी शिवजयंती साजरी केली जाणार आहे. यासाठी राज्यभरामध्ये पूर्वसंध्येला मोठा उत्साह दिसून येत आहे. बदलापूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने जगभरामध्ये साजरी केली जात आहे. साडेतीनशे वर्षांनंतरही या नावाचे वादळ महाराष्ट्राच्या मातीत आणि सह्याद्रीच्या कुशीत घोंघावत आहे.
यंदा छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वी जयंती आहे. संपूर्ण राज्यभरात मोठ्या जलौषात शिवजयंती साजरा केली जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशावळबदल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर…
Shivaji Maharaj Jayanti 2025: जो अथांग समुद्र उपजिवीकेचं साधन आहे तोच समुद्र परकीय आक्रमणांपासून आपलं रक्षणही करु शकतो ही बाब लक्षात घेत महाराजांनी स्वराज्यातील रयतेच्या हितासाठी आरमाराची उभारणी केली.
Chattrapati Shivaji Maharaj: आदिलशाही दरबारात मोठा कट रचला गेला. कट होता भोसले पितापुत्रांविरोधात एकाचवेळी कारवाई करण्याचा. या कटाने इतिहासाला कलाटणी दिली, ह्या लढाईने आदिलशाहीवर शिवाजी महाराजांचा धाक बसला..
19 फेब्रुवारी रोजी छत्रपती महाराजांची जयंती जगभरात साजरी होते. शिवाजी महाराज हे सर्वांसाठीच आदर्श आहेत आणि आपल्या घरात जन्माला आलेल्या मुलाचे नाव तुम्ही त्यांच्या नावावरून प्रेरित ठेऊ शकता
सणावाराच्या दिवसांमध्ये घरी गोड पदार्थ बनवले जातात. मात्र तुम्हाला सुद्धा सणाच्या दिवशी पारंपरिक पदार्थ बनवण्याचा असेल तर तुम्ही सांज्याची पोळी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया सांज्याची पोळी बनवण्याची सोपी…
महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. परकीय आक्रमणांपासून रयतेचं संरक्षण व्हावं यासाठी राजांनी गिरीदुर्गांप्रमाणेच सागरी तटबंदीसुद्धा भक्कम केली होती. त्यामुळे डच,मुघल, ब्रिटीश सैन्य अफाट असूनही स्वराज्यावर चाल करुन येणं…
छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक गड-किल्ले जिंकले. अशी देखील परिस्थिती निर्माण झाली होती की किल्ले जिंकले पण त्यांनी त्यांचे मावळे गमावले. महाराजांच्या कारकिर्दीतील याच गड - किल्ल्यांविषयी जाणून घेऊया.
जगभरात मोठ्या उत्साहाने शिवजयंती साजरी केली जाते. शिवजयंती म्हणजे मराठी माणसासाठी दिवाळीच! जर तुम्ही तुमच्या शाळेत किंवा महाविद्यालयामध्ये यंदाच्या शिवजयंती निमित्त भाषण द्यायचे ठरवत आहात तर हे भाषण द्याच.