Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना केली, त्यांना मंत्रिमंडळात ठेऊ नका’; राजू शेट्टी आक्रमक

अनुदान बाजूला राहिले, हमीभाव सुद्धा मिळत नाही. शेतकऱ्यांच्या दिवसाला 8 आत्महत्या होत आहे. बेजबाबदारपणे सरकार काम करत आहे. नंदनवन करण्याची जबाबदारी सरकारची आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 03, 2025 | 01:13 PM
'शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना केली, त्यांना मंत्रिमंडळात ठेऊ नका'; कृषिमंत्र्यांबाबत राजू शेट्टी आक्रमक

'शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना केली, त्यांना मंत्रिमंडळात ठेऊ नका'; कृषिमंत्र्यांबाबत राजू शेट्टी आक्रमक

Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. त्यातच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. यावरूनच माजी खासदार राजू शेट्टी यांनी त्यांच्यावर शरसंधान साधलं. ‘कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना केली, त्यांना मंत्रिमंडळात ठेऊ नका’, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

राजू शेट्टी यांनी नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘5 मे पासून सातत्याने 3 आठवडे उत्तर महाराष्ट्रात पाऊस झाला. त्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. द्राक्ष बागेत पाणी तुंबून राहिल्याने द्राक्षाची गर्भधारणा होणार नाही. डाळिंब पिकाची फुल झडती झाली . उन्हाळी कांदा देखील खराब झाला आहे. भाजीपाल्याचे देखील नुकसान होत आहे’. कृषिमंत्री कोकाटेंबाबत राजू शेट्टी म्हणाले, ‘कृषिमंत्री नाशिक जिल्ह्याचेच आहेत. ते बेजबाबदार बोलण्याचं सोडत नाहीत. शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना केली. त्यांना मंत्रिमंडळात ठेऊ नका. अजित पवार यांचेही तेच मत आहे. ओसाड गावची पाटीलकी म्हणतात. अर्थ खात्याच्या चाव्या कुणाकडे तर अजित पवारांकडे. कृषी खात्याला प्रोत्साहन दिले नाही. म्हणजे त्यांच्या नेत्यांचे अपयश कोकाटे यांनी बोलून दाखविले’.

दरम्यान, अनुदान बाजूला राहिले, हमीभाव सुद्धा मिळत नाही. शेतकऱ्यांच्या दिवसाला 8 आत्महत्या होत आहे. बेजबाबदारपणे सरकार काम करत आहे. नंदनवन करण्याची जबाबदारी सरकारची आहे. जरा सुद्धा प्रयत्न केला नाही. जिल्हा बँकेला मदत केली असती तर फायदा झाला असता १ हजार कोटींची मदत परतीच्या बोलीवर केली होती. मदत न देता व्याज सवलत द्यायची पाटीलकीच्या भाषेत सांगितले

महाराष्ट्रात नुकसान झाल्याची संख्या कमी

महाराष्ट्रात नुकसान झाल्याची संख्या कमी आहे. पण नुकसान जास्त झाले आहे. पावसाळ्यात नुकसान होते, तसे नुकसान नाही. पण ज्यांचे झाले ते मोठे नुकसान झाले. द्राक्ष बागेचे पूर्ण वाया गेलं. कांदा हाताला लागत नाही. पैसे मिळायची वेळ आली. तेव्हा पाऊस आला. भरीव मदत व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Web Title: Raju shetti is aggressive over agriculture minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 01:13 PM

Topics:  

  • Manikrao Kokate
  • Raju Shetti

संबंधित बातम्या

Ahilyanagar Politics: स्वाभिमानी शेतकरी संघटना चितपट; एकनाथ शिंदेंच्या गोटात नव्या खेळाडूची एंट्री
1

Ahilyanagar Politics: स्वाभिमानी शेतकरी संघटना चितपट; एकनाथ शिंदेंच्या गोटात नव्या खेळाडूची एंट्री

Raju Shetti On Shaktipeeth : दोनच दिवस पाऊस पडला आणि 20 ते 22 टक्के जमीन पाण्याखाली गेली
2

Raju Shetti On Shaktipeeth : दोनच दिवस पाऊस पडला आणि 20 ते 22 टक्के जमीन पाण्याखाली गेली

Maharashtra Politics: ‘रमी’ प्रकरणावरून कोकाटेंची मानहानीची नोटीस; रोहित पवार म्हणाले, “लक्षात ठेवा…”;
3

Maharashtra Politics: ‘रमी’ प्रकरणावरून कोकाटेंची मानहानीची नोटीस; रोहित पवार म्हणाले, “लक्षात ठेवा…”;

अखेर वादावर पडदा, माधुरी कोल्हापूरात परत येणार! राजू शेट्टींनी अंबानी परिवाराचे मानले आभार
4

अखेर वादावर पडदा, माधुरी कोल्हापूरात परत येणार! राजू शेट्टींनी अंबानी परिवाराचे मानले आभार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.