Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘विना कपात पहिली उचल 3752 द्या’; राजू शेट्टी यांनी पुन्हा दिला आंदोलनाचा इशारा

कारखानदारांनी आमची मागणी पूर्ण न केल्यास राज्यभरात आंदोलन छेडू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या ऊस परिषदेस राज्यभरातून शेतकरी बांधव मोठ्या संख्येने आले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 17, 2025 | 03:18 PM
'विना कपात पहिली उचल 3752 द्या'; राजू शेट्टी यांनी पुन्हा दिला आंदोलनाचा इशारा

'विना कपात पहिली उचल 3752 द्या'; राजू शेट्टी यांनी पुन्हा दिला आंदोलनाचा इशारा

Follow Us
Follow Us:

कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात साखर कारखानदारांनी विना कपात ३७५२ रूपये द्यावेत अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे पार पडलेल्या ऊस परिषदेत केली. कारखानदारांनी आमची मागणी पूर्ण न केल्यास राज्यभरात आंदोलन छेडू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या ऊस परिषदेस राज्यभरातून शेतकरी बांधव मोठ्या संख्येने आले होते.

शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर येथे विक्रम सिंह क्रीडांगणावर २४ वी ऊस परिषद पार पडली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी ऊस परिषदेच्या घेतली जाते या परिषदेमध्ये यंदाच्या गळीत हंगामातील ऊस दराचा निर्णय घेतला जातो. साखर कारखानदार मोठ्या प्रमाणात काटामारीचे तंत्र अवलंबत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आज ऊस उत्पादन घ्यायचे झाले तर शेतकऱ्यांच्या समोर मोठे संकट उभा आहे.

हेदेखील वाचा : 10 नोव्हेंबरपर्यंत कारखानदारांनी निर्णय घ्यावा, नाहीतर आम्ही…; राजू शेट्टींचा इशारा

रासायनिक खताचे दर वाढले आहेत. शेतमजुरांचा प्रश्न आहे, मशागतीच्या दर वाढले आहेत. पर्जन्यमान बे भरवशाचा आहे, अशा संकटातून मार्गक्रम करत आज शेतकरी आपली शेतजमीनत पिकं घेत आहे. तर ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर मोठे झालेले कारखाने त्यांच्या माणगुटीवर बसून पैसे काढून घेत आहे, हे आम्ही कधीही सहन करणार नाही. यंदाच्या गळीत हंगामात आमच्या मागणीचा दहा दिवसात विचार करावा. अन्यथा आम्ही केलेल्या मागणीचा विचार सरकारने केला नाहीत तर दहा नोव्हेंबर नंतर राज्यभरात आंदोलन छेडण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.

दरम्यान, आजच्या या ऊस परिषदेमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे ठराव करण्यात आले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात सहमती दर्शवली. आजच्या या ऊस परिषदेत जिल्हा अध्यक्ष अजित पवार, डॉक्टर महावीर अकोले, रामचंद्र फुलारे, सुभाष शेट्टी, बाळासाहेब पाटील, तानाजी वठारे, बंडू चौगुले, सचिन शिंदे, विक्रम पाटील, अण्णासो मगदूम, श्रीकांत पाटील या माजी प्रमुखांसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Give the first lift 3752 without any cuts raju shetti again warns of agitation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2025 | 03:16 PM

Topics:  

  • Agitation News
  • kolhapur news
  • Raju Shetti

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.