Raju Shetti: वर्णेतील एमआयडीसीचा शिक्का कायमचा पुसण्यासाठी ताकदीने लढा देऊ. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा प्रयत्न केला, तर सरकारला त्याची राजकीय किंमत मोजावी लागेल, असा निर्वाणीचा इशाराही शेट्टी यांनी दिला.
देशांतर्गत बाजारपेठेत साखरेच्या दरात अल्पावधीत झालेल्या मोठ्या वाढीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
देशांतर्गत बाजारातील वाढत्या साखरेच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने १० लाख टन कच्च्या साखरेच्या करमुक्त आयातीला परवानगी दिली आहे. ही आयात ‘टॅरिफ-रेट कोटा’ अंतर्गत ३१ ऑक्टोबरपर्यंत करता येणार आहे.
राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत एफआरपीची (FRP) चुकीची आकडेवारी साखर आयुक्त कार्यालयाला सादर केली असून, अशा कारखान्यांवर तातडीने कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आणि आमदार सदाभाऊ खोत हे इंदापुरात पुन्हा एकत्र दिसल्याने उपस्थितांमध्ये मोठे कुतूहल निर्माण झाले आहे.
कोकणातील काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मुंबईत आंदोलन छेडले असताना पोलिसांनी राजू शेट्टी, हर्षवर्धन सपकाळ, जयंत पाटील आणि विनायक राऊत यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेतले.
Raju Shetti Protest Warning: आंबा काजू उत्पादकांना नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. याच कारणास्तव दि. १५ मे रोजी गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला असा मोर्चा काढण्यात येणार…
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरु केलेल्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असून या आंदोलनात काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होतील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
कणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी कृषी आयुक्तांनी कठोर पावले उचलावीत, अशी आक्रमक मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.
राज्य सरकारने तातडीने अथा उत्पादक शेतक-याची स्पूर्ण कर्जमाफी कराची किया हैवटरी ५ लाख रूपयाची नुकसानभरपाई आंबा उत्पादक शेतकऱ्यांना देण्याची मागणी केली जात आहे.
थकीत एफआरपीची रक्कम १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याबाबत साखर आयुक्तांकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मागणी केली आहे.
राज्यामध्ये दररोज ८ हून अधिक शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. या अशा काळातही राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यास हात आखडता घेत आहे. नागपूरमध्ये राज्याचे अधिवेशन सुरू होत आहे.
ऊस आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी राजू शेट्टी यांना ताब्यात घेऊन पोलीस कोठडीत ठेवले होते. या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते.
माधवराव घाटगे यांनी शहरातील पिग्मी एजंट ते नामांकित चार्टर्ड अकाउंटंट म्हणून सामान्य कुटुंबातून आलेले सुदर्शन कदम यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे.
सांगली, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक द्राक्ष पीक आहे, यंदा द्राक्ष पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे, अतिवृष्टी आणि अवकाळीमुळे द्राक्षे बागा, डाळिंब, पिकांचे नुकसान झाले आहे.
ऊस दराच्या प्रश्नावर पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, शिरोळ तालुक्यातील कर्नाटक सीमाभागात ऊस वाहतूक रोखण्यासाठी संघटनेने तंबू ठोकले आहेत.