Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निर्णय राखीव असताना नियुक्त्या घटनाबाह्य; नवनियुक्त आमदारांविरोधात ठाकरे गटाची हायकोर्टात धाव

महायुतीच्या 7 नेत्यांनी विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतली आहे. यामध्ये भाजपचे तीन तर अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे दोन नेत्यांनी शपथ घेतली. मात्र या नियुक्ती विरोधात उद्धव ठाकरे गटाने आवाज उठवला आहे. हाय कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 15, 2024 | 01:50 PM
Uddhav Thackeray in High Court against Governor appointed MLAs

Uddhav Thackeray in High Court against Governor appointed MLAs

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : अवघ्या दोन तासांमध्ये राज्यामध्ये आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे महायुती सरकार जोरदार निर्णय घेत आहेत. यामध्ये आता महायुती सरकारने राज्यापालांकडे 7 नेत्यांची आमदार पदासाठी शिफारस केली आहे. सोमवारी (दि.14) या राज्यपालांनी रात्री उशीरा शिक्कामोर्तब केले. त्यानंतर आता विधीमंडळामध्ये महायुतीच्या सात नेत्यांनी शपथ घेतली आहे. दरम्यान, ठाकरे गटाने या विरोधात आवाज उठवला आहे. यापूर्वीच्या 12 नियुक्तींचा निर्णय प्रलंबित असताना नवनियुक्तीला ठाकरे गटाचा नकार असून त्यांनी हाय कोर्टामध्ये धाव घेतली आहे.

महायुती सरकारने विधान परिषदेवरील राज्यपालनियुक्त आमदारांच्या 12 जागांवर सात जणांच्या नावांची शिफारस केली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णान यांनी हिरवा कंदील दाखलवल्यानंतर या विधीमंडळामध्ये नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीमध्ये नेत्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यामध्ये भाजपाचे तीन, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाच्या प्रत्येकी दोन नावांचा समावेश आहे. यापूर्वी महाविकास आघाडीने अनेकदा या नियुक्त्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यावर निर्णय घेण्यात आला आहे.

हे देखील वाचा : कोण आहेत राज्यपाल नियुक्त आमदार? चित्रा वाघ यांच्या पदरी आमदारकी, तर छगन भुजबळ यांच्या पुत्राला संधी

दरम्यान, निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या काही तास आधी राज्य सरकारने सात आमदारांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेने (ठाकरे) मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. मात्र उच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे ठाकरे गटाचा एक प्रकारे हिरमोड झालेला आहे.

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या प्रकरणावर सुनावणी पार पडली असून मात्र हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे. याचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच नवीन सात आमदार नियुक्त करण्यात आले आहे. यावेळी न्यायालयाने राज्य सरकारला कोणत्याही प्रकारची नियुक्ती करता येणार नाही असे निर्देश दिले नव्हते. किंवा तत्कालीन सरकारने देखील नियुक्ती करणार नाही, असे काहीही सांगितले नव्हते. त्यामुळे नवीन नियुक्त्या कायदेशीर असून त्या करण्याचा सरकारचा मार्ग मोकळा असल्याचा दावा सरकारच्या वतीनं करण्यात आला आहे. मात्र ही आमदारांची नियुक्ती असंविधानिक असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

Web Title: Uddhav thackeray in high court against governor appointed mahayuti 7 new mlas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2024 | 01:50 PM

Topics:  

  • BJP
  • Mahayuti

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर
3

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Uddhav Thackeray Pune PC:  महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
4

Uddhav Thackeray Pune PC: महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.