नेत्यांच्या निवडणुकीत कार्यकत्यांनी भरपूर राबल्यानंतर आता कार्यकर्त्यांना त्यांच्या भरवशावर सोडल्याची नाराजी अनेक जण करीत आहे. सोमवार, १७ नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.
लाडक्या बहिणींचे 1500 रुपयाचे असलेले अनुदान 2100 करतानाच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ होण्यासाठी अडचणीच्या ठरत असलेल्या तांत्रिक बाबी लवकरच दूर होतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शरद पवार गट राष्ट्रीवादीने आपल्या पक्षश्रेष्ठींबरोबर आघाडीतील नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली असून आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर यांनी व्यक्त केली.
सरकारने जी मदत जाहीर केली ती मदत अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोहचली नाही. त्यामुळे शेतकरी टाहो फोडत आहेत, अशी टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.
Chiplun News: महायुतीमधील पदाधिकाऱ्यांच्या बैठका होत असल्या तरी प्रत्येक पक्षातील इच्छुक स्वतंत्रपणे काम करत आहेत. महाविकास आघाडीतही काहीशी अशीच स्थिती आहे.
नगरपंचायतीची मुदत जानेवारी 2023 मध्ये संपल्यानंतर प्रशासकाच्या माध्यमातून कामकाज सुरू होते. या पार्श्वभूमीवर होणारी ही निवडणूक सत्तांतर ठरण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.
शिवसेना भाजपा व मित्र पक्ष हे महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र महायुतीच्या घटक पक्षांमध्ये स्वबळाचा नारा दिला जात आहे.
जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा ढवळून निघाली आहेत. पालकमंत्री पदाच्या वादानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील तणाव आता उघडपणे समोर आला आहे.
अडीच वर्षांनंतर सेना भाजप युतीमध्ये दुही निर्माण झाली आणि अपहरण नाट्य सारखे प्रकार होऊन भाजप आणि राष्ट्रवादी यांनी मोट बांधत अडीच वर्षांकरिता निलेश भुरवणे यांच्या गळ्यामध्ये नगराध्यक्ष पदाची माळ पडली…
आम्हाला आमच्या पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे है या सर्व निवडणुकीत लढण्यासाठी जे आदेश देतील, त्या आदेशाच्या मागे आम्ही ठामपणे उभे राहणार असल्याचे जाहीर केले, असे भरत भगत म्हणाले.
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजित पवार यांनी पक्षाच्या तयारीवर भर दिल्याचे पाहायला मिळाले.
महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणूका आहेत. याच पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी जोरदार राजकारण रंगले असून आरोप प्रत्यारोप सुरु आहे.
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सुप्रीम कोर्टाने तसे निर्देश दिले आहेत. दरम्यान राज्यात निवडणूक लढण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.
CM Devendra Fadnavis: महायुती लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढली. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढणार की स्वबळावर? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची रणनीती ठरल्याची माहिती आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती जिल्हा पातळीवर समित्या स्थापन करणार आहे.