शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्हिडीओ कॉलद्वारे विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.
लातूर महानगरपालिकेसाठी भाजपाबरोबर जाण्याच्या तयारीत असलेल्या राट्रवादीवर (अजित पवार) युती फिसकटल्याने स्वतंत्र निवडणूक लढविण्याची वेळ आली असून, ६० जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
तिन्ही पक्षांकडून अधिकाधिक जागांवर दावा असल्यामुळे जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यास वेळ लागला. आज सकाळी खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत भाजप आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठकपार पडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी प्रचारसभांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. त्या तुलनेत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते तर प्रचारात उतरलेही नव्हते असेच चित्र होते
प्रभाग क्रमांक ९ मधील लढत देखील विशेष लक्षवेधी ठरली होती, शिवसेना विरुद्ध अपक्ष यांच्यात कड़वी लढत होऊन अपक्ष असलेला रफिक नाईक यानी शिवसेनेच्या दिलीप मुजावर यांचा पराभव केला.
महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपने १२९ नगराध्यक्षांसह ३३०२ जागांवर विजय मिळवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विजयाला 'इतिहासातील सर्वात मोठे यश' म्हटले आहे.
अजित पवार हे महायुतीचाच अविभाज्य भाग असून ते आगामी लढाही सोबतच देणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मागील निवडणुकांमध्ये काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये मतभेद झाले होते, मात्र ते आता पूर्णपणे दूर झाले…
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे या निवडणुकांचा प्रभाव पुरवणी मागण्यांवर पडतो का, तसेच सरकारकडून काही नवीन घोषणा होतात का, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
गाडी अंगावर घातल्याच्या रागातून हा वाद सुरू झाला. यावेळी भाजपाचे विशाल परब यांचा चालक अमरीश यादव (रा. चराठे) याला मारहाण करण्यात आली व त्याची गाडी अडवण्याचा प्रयत्न झाला.
आजच्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत सर्वत्र पैशांचा सुळसुळाट होता, दादागिरी व दडपशाही केली, बोगस मतदार दिसून आले, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
विटामध्ये रवींद्र चव्हाण यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी आर आर पाटील यांच्या विजयी भाषणाची आठवण काढली. तसेच यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला.
सध्याच्या निवडणुका पैशाच्या आधारावर लढवल्या जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केला आहे. या आरोपाचा आठवले यांनी समाचार घेतला.
गृहराज्य मंत्री योगेश कदम गुहागरमध्ये आले होते. त्यांनी गुहागी शहरातील युतीच्या सर्व उमेदवारांच आढावा घेतला. त्यानंतर बाजारपेठेत व्यापारी आणि अन्य नागरिकांची भेट घेतली.
महायुतीत सावळा गोंधळ आमदार पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात जास्तीत जास्त ठिकाणी आम्हीच चिन्हावर उभा आहोत. महायुतीमध्ये सावळा गोंधळ आहे, हे समोर आले आहे. कोण म्हणतं तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहेत.