महायुतीत सर्वच घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आम्हाला आमदार, खासदार बनवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. आता त्यांच्या निवडणुकीची वेळ आली असताना त्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही.
आम्हाला रिपाइला विचारल्याशिवाय इथे कोणताच पक्ष राज्य करु शकत नाही. आम्ही कोणाकडे चर्चेला जात नाही. तेच आमच्याकडे चर्चेला येतात, असे रामदास आठवले म्हणाले.
राज्य शासनाने महापालिकेला प्रभागरचना जाहीर करण्यासाठी २२ ऑगस्टची अंतिम मुदत दिली होती. त्याअंतर्गत प्रारूप प्रभागरचना तयार करून ती निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आली होती.
Maharashtra Politics: राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुका होण्याआधी राज्यात उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या पक्षांची युती होणार अशी एक चर्चा रंगू लागली होती.
केंद्र शासन देशातील ग्रामीण भागात राबवित असलेली शैक्षणिक धोरणे, उपक्रमांविषयी खासदार नरेश म्हस्के यांनी लोकसभेत याबााबत प्रश्न उपस्थित केला असता केंद्र शासनाने याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अलीकडील विधानावर “कायद्याने परवानगी असलेल्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याचा अधिकार खासगी व्यक्तींना नाही
Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. यामुळे लवकरच महायुती सरकारच्या कॅबिनेटमध्ये मोठे बदल होणार असल्याचे म्हटले जात आहे. मोठी खांदेपालट होऊ शकते.
खासदार प्राणिती शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ऑपरेशन सिंदूर, पंतप्रधान नरेंद्र मोदी अजित पवार, महायुती सरकार या विषयांवर भाष्य केले आहे. तर ऑपरेशन सिंदूरवरून पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली…
डोंबिवली शहर शाखेजवळ मेघडंबरीसह पूर्णाकृती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
सहकार क्षेत्रातील सर्वात मोठी संस्था म्हणून जिल्हा बँकेकडे बघितले जाते. या बँकेवर दीर्घकाळ राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व राहिले. अद्यापही राष्ट्रवादीचेच अध्यक्ष आणि सचिव आहेत.
गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीकडून अंबरिशसिंह घाटगे यांचे नाव सध्या पुढे येत आहे. अंबरिशसिंह घाटगे सध्या भाजपसोबत असले तरी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहेत.
महायुतीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांचे पुस्तक प्रकाशन, भाजप आणि अन्य विषयांवर भाष्य केले आहे.