Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uddhav Thackeray: “तर सरकारला सोडणार नाही…; उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

र शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरुन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 17, 2025 | 03:01 PM
महाआघाडीत पडली वादाची ठिणगी; सोमवारी मातोश्रीवर बैठक

महाआघाडीत पडली वादाची ठिणगी; सोमवारी मातोश्रीवर बैठक

Follow Us
Close
Follow Us:
  • ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर माध्यमांशी संवाद साधला.
  • उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांची मदत करण्याचे आवाहन केले.
  • त्याचबरोबर महायुती सरकारवर निशाणा साधला
Uddhav Thackeray: मुंबई : आजपासून दिवाळी सुरु होत असून राजकीय नेते एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरुन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा तर दिल्याच पण त्याचबरोबर सूचना देखील दिल्या आहेत. यावेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय सरकारला सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा उद्धव ठाकरेंनी घेतला आहे.

उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरुन संवाद साधला. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतक-यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांसाठी काही दिवसांपूर्वी जवळपास ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. मात्र, सरकारने पॅकेज जाहीर करूनही अद्याप शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही. ‘शेतकऱ्यांची कर्जमाफी होईपर्यंत राज्य सरकारला सोडणार नाही. रकारची फसवा फसवी सुरू आहे. मी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना शब्द दिला आहे की जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत या सरकारला आपण सोडायचं नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांना मदत करा असे आवाहन देखील केले. ते म्हणाले की, मी मुंबईत असलो तरी मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क सुरु असतो. मी दिवाळीनंतर येणार असलो, तरी तालुका पातळीवर सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांना मिळाली की नाही हे पाहायला हवं. तसेच ती मदत मिळवून देण्याचे काम आपल्या शिवसैनिकांनी करायचं आहे. नाहीतर नुसत्या घोषणा देऊन काय उपयोग, असेही उद्धव ठाकरेंनी म्हणाले आहेत.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

त्याचबरोबर दिवाळीच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करावे अशी मागणी त्यांनी केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जमिनीच्या दुरुस्तीसाठी साडेतीन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घोषणेचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी तातडीच्या मदतीची मागणी केली. सरकारने जे साडेतीन लाख जाहीर केलेत, त्यातले पैसे शेतकऱ्यांना नंतर द्या, पण यातले एक लाख रुपये दिवाळीपूर्वी माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यात टाका. त्यांचे कर्ज पूर्ण माफ करा ही आपली मागणी आहे,” असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहे.

Web Title: Uddhav thackeray press confernce on matoshree for suppoter political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2025 | 03:01 PM

Topics:  

  • political news
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

गुहागरात भाजपाला पुन्हा नवसंजीवनी; भास्कर जाधव यांना शह, माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे योग्य नियोजन
1

गुहागरात भाजपाला पुन्हा नवसंजीवनी; भास्कर जाधव यांना शह, माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे योग्य नियोजन

Maharashtra Politics: गुहागरात शिमग्याआधीच वाजला युतीचा ढोल; ZP अन्…
2

Maharashtra Politics: गुहागरात शिमग्याआधीच वाजला युतीचा ढोल; ZP अन्…

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री थोडक्यात बचावले..! हेलिकॉप्टर हवेत झाले असंतुलित अन्…, VIDEO आला समोर
3

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री थोडक्यात बचावले..! हेलिकॉप्टर हवेत झाले असंतुलित अन्…, VIDEO आला समोर

Maharashtra Politics : टिपू सुलतान प्रकरणी ‘आ बैल मुझे मार’अशी अवस्था; वातावरण बिघडताच संजय राऊत स्पष्टच बोलले
4

Maharashtra Politics : टिपू सुलतान प्रकरणी ‘आ बैल मुझे मार’अशी अवस्था; वातावरण बिघडताच संजय राऊत स्पष्टच बोलले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.