Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astro Tips : नेहमी प्रेमात धोकाच मिळतो ? चुकीचे तुम्ही नाही तर ग्रहस्थिती असते कसं ते जाणून घ्या

प्रेमात धोकाच मिळतो किंवा प्रेम एकतर्फी राहतं याचा अर्थ तुम्ही वाईट आहात असं नाही तर बऱ्याचदा काही वेळा तुमची ग्रहदशा अत्यंत चुकीची असते असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 14, 2025 | 03:16 PM
Astro Tips : नेहमी प्रेमात धोकाच मिळतो ? चुकीचे तुम्ही नाही तर ग्रहस्थिती असते कसं ते जाणून घ्या
Follow Us
Close
Follow Us:
  • नेहमी प्रेमात धोकाच मिळतो ?
  • ग्रहस्थिती आणि प्रेमाचं आयुष्य याचा एकमेकांशी संबंध काय ?
  • चुकीचे तुम्ही नाही तर ग्रहस्थिती असते कसं ते जाणून घ्या
माणसाला गमावलेलं सगळं मिळवता येतं पण फसवणूक किंवा चुकीच्या व्यक्तीवर केलेलं प्रेम हे मानसिक नैराश्य घेऊन येतं. अनेकदा आपण योग्य आणि प्रामाणिक असून देखील प्रेमात धोकाच मिळतो किंवा प्रेम एकतर्फी राहतं याचा अर्थ तुम्ही वाईट आहात असं नाही तर बऱ्याचदा काही वेळा तुमची ग्रहदशा अत्यंत चुकीची असते असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे. ग्रहस्थिती आणि प्रेमाचं आयुष्य याचा एकमेकांशी संबंध काय हे जाणून घेऊयात.

प्रेम ही सर्वात सुंदर भानना आहे मात्र जर ते चुकीच्या व्यक्तीवर झालं की प्रेमात फसवणूक मिळाली तर मनाला चटका लागतो. या त्रासामुळे अनेकदा आपण स्वत:ला चुकीचं ठरवतो. ज्योतिषशास्त्रानुसार अनेकदा याला ग्रहस्थिती जबाबदार असते. याबाबत ज्योतिषाचार्य ज्य़ोती जाधव यांनी सविस्तर माहिती दिली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र, राहू आणि चंद्र यांच्या पत्रिकेतील स्थिती कशी आहे त्यावरुन प्रेमजीवन कसं असू शकतं याबाबात काही अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.