
प्रेम ही सर्वात सुंदर भानना आहे मात्र जर ते चुकीच्या व्यक्तीवर झालं की प्रेमात फसवणूक मिळाली तर मनाला चटका लागतो. या त्रासामुळे अनेकदा आपण स्वत:ला चुकीचं ठरवतो. ज्योतिषशास्त्रानुसार अनेकदा याला ग्रहस्थिती जबाबदार असते. याबाबत ज्योतिषाचार्य ज्य़ोती जाधव यांनी सविस्तर माहिती दिली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र, राहू आणि चंद्र यांच्या पत्रिकेतील स्थिती कशी आहे त्यावरुन प्रेमजीवन कसं असू शकतं याबाबात काही अंदाज वर्तविण्यात आला आहे.