Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astro Tips: जप करताना 108 मण्यांची माळ का वापरली जाते? काय आहे यामागील शास्त्रीय कारण

आपण ज्या माळेने देवाचा जप करतो, त्या माळेमध्ये किती मणी असतात, हे तुम्हाला माहिती आहे का? या संख्ये मागे धर्मशास्त्रात काय सांगितले आहे. हे आपण जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 28, 2026 | 03:03 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • जप माळेमध्ये 108 मणी का असतात
  • जप माळेत 108 मणी असण्याचे शास्त्रीय कारण
  • जप माळेचा श्वासाशी काय आहे संबंध
 

जपमाळ रुद्राक्ष, तुळस, स्फटिक किंवा मोत्याने बनलेली असते. या माळांमध्ये चमत्कारिक प्रभाव असतो. या माळेने एखाद्या मंत्राचा जप केल्यास कोणतेही कठीण कार्य सिद्ध होते. चित्त एकाग्र वाढते, कुविचार मनात येत नाहीत. देवाचे जप करण्यासाठी जी माळ उपयोगात आणली जाते, त्यामध्ये 108 मणी असतात. माळेमध्ये 108 च मणी का असतात? यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे.

देवाच्या नामस्मरणासाठी मंत्र जप हा सर्वश्रेष्ठ उपाय असून पुरातन काळापासून तपस्वी, ऋषीमुनी, संत हा उपाय मानतात. जपासाठी माळेची आवश्यकता असते आणि याशिवाय मंत्र जपाचे फळ प्राप्त होऊ शकत नाही. रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे. रुद्राक्ष साक्षात महादेवाचे प्रतीक आहे. रुद्रक्षामध्ये सूक्ष्म किटाणू नष्ट करण्याची शक्ती असते. रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करून साधकाच्या शरीरात पोहोचवते.

जप करताना माळ आवश्यक आहे. जप निश्चित केलेल्या संख्येच्या आधारावर केला तर योग्य राहते. यासाठी माळेचा उपयोग केला जातो. वेगवेगळे कारणं ज्या आधारावर माळेमध्ये 108 मणी ठेवले जातात. माळेमध्ये १०८ मोती का असतात, यासंबंधी शास्त्रामध्ये काय सांगितले आहे ते जाणून घ्या

जपमाळ रुद्राक्ष, तुळस, स्फटिक किंवा मोत्याने बनलेली असते. या माळांमध्ये चमत्कारिक प्रभाव असतो. या माळेने एखाद्या मंत्राचा जप केल्यास कोणतेही कठीण कार्य सिद्ध होते. चित्त एकाग्र वाढते, कुविचार मनात येत नाहीत. देवाचे जप करण्यासाठी जी माळ उपयोगात आणली जाते, त्यामध्ये 108 मणी असतात. माळेमध्ये 108 च मणी का असतात? यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे.

देवाच्या नामस्मरणासाठी मंत्र जप हा सर्वश्रेष्ठ उपाय असून पुरातन काळापासून तपस्वी, ऋषीमुनी, संत हा उपाय मानतात. जपासाठी माळेची आवश्यकता असते आणि याशिवाय मंत्र जपाचे फळ प्राप्त होऊ शकत नाही. रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे. रुद्राक्ष साक्षात महादेवाचे प्रतीक आहे. रुद्रक्षामध्ये सूक्ष्म किटाणू नष्ट करण्याची शक्ती असते. रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करून साधकाच्या शरीरात पोहोचवते.

सुभद्रा आणि अर्जून यांच्या विवाहात का झाले नाही कन्यादान, काय सांगितले श्रीकृष्णाने कन्यादानाबद्दल जाणून घ्या

जप करताना माळ आवश्यक आहे. जप निश्चित केलेल्या संख्येच्या आधारावर केला तर योग्य राहते. यासाठी माळेचा उपयोग केला जातो. वेगवेगळे कारणं ज्या आधारावर माळेमध्ये 108 मणी ठेवले जातात. माळेमध्ये १०८ मोती का असतात, यासंबंधी शास्त्रामध्ये काय सांगितले आहे ते जाणून घ्या

108 या संख्येचा श्वासाशी संबंध

दिवसभरात जेवढ्या वेळेस श्वास घेतो, त्याच्याशीच माळेच्या मण्यांची संख्या 108 चा संबंध आहे. सामान्यतः 24 तासांमध्ये व्यक्ती 21600 वेळेस श्वास घेतो. दिवसातील 24 तासांमधील 12 तास दैनिक कार्यामध्ये व्यतीत होतात आणि शिल्लक 12 तासांमध्ये व्यक्ती 10800 वेळेस श्वास घेतो. याचा काळामध्ये देवी-देवतांचे ध्यान करणे आवश्यक आहे. शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक श्वास घेताना म्हणजे पूजेसाठी निश्चित केलेल्या 12 तासांमध्ये 10800 वेळेस परमेश्वराचे ध्यान करणे आवश्यक आहे, परंतु हे शक्य नाही. यासाठी 10800 वेळेस श्वास घेण्याच्या संख्येमधून शेवटचे दोन शून्य काढून जपासाठी 108 संख्या ठरवलेली आहे.

Hanuman Jayanti 2026: रामनवमी ते हनुमान जयंती काय आहे, हनुमान चालिसाचे महत्त्व आणि श्रद्धा जाणून घ्या

नक्षत्र आणि सूर्याशी जोडलेले महत्त्व

या संख्येच्या आधारावर जपाच्या माळेमध्ये 108 मणी असतात. आणखी एका मान्यतेनुसार माळेमधील 108 मणी आणि सूर्याच्या कलांचा संबंध आहे. एक वर्षामध्ये सूर्य 21600 कला बदलतो. सूर्य वर्षभरात दोन वेळेस आपली स्थिती बदलतो. सहा महिने उत्तरायण आणि सहा महिने दक्षिणायन. अशाप्रकारे सूर्य सहा महिन्यातील एका स्थितीमध्ये 10800 वेळेस कला बदलतो. याच 10800 संख्येमधील शेवटचे दोन शून्य काढून माळेमध्ये 108 मण्यांची संख्या निश्चित केली आहे. माळेचा एक- एक मोती सूर्याच्या कलेचे प्रतिक आहे. सूर्य एकमात्र साक्षात दिसणारे देवता आहेत.

जपासाठी पूर्णता दर्शवणारी संख्या

तसेच 27 नक्षत्र आहेत. प्रत्येक नक्षत्राचे चार चरण असतात आणि 27 नक्षत्रांचे एकूण 108 चरण असतात. माळेचा एक-एक मोती नक्षत्राचा एक-एक चरणाचे प्रतिनिधित्व करतो. 108 हा अंक पार केला की जपमाळेत एक मेरुमणी असतो. तो 108 अंक पूर्ण झाल्याची सूचना हाताला होते. त्यामुळे नेहमी 108 मन्याची माळेचा जप करण्याची प्रथा आहे. त्यामुळे जपमाळ 108 मण्याची असते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: जपमाळ म्हणजे काय?

    Ans: जपमाळ ही मंत्र जप करताना मोजणी करण्यासाठी वापरली जाणारी माळ आहे. ती रुद्राक्ष, तुळस, स्फटिक किंवा मोत्यांपासून बनवलेली असते.

  • Que: १०८ या संख्येचा श्वासाशी काय संबंध आहे?

    Ans: मानवी शरीर २४ तासांत सुमारे २१६०० वेळा श्वास घेतो. त्यातील अर्ध्या वेळेस (१०८००) ध्यान अपेक्षित आहे. त्यातूनच १०८ ही संख्या जपासाठी स्वीकारली गेली.

  • Que: जपमाळेतील मेरुमणी म्हणजे काय?

    Ans: १०८ मण्यांनंतर एक विशेष मणी असतो, त्याला मेरुमणी म्हणतात. तो जपाची एक फेरी पूर्ण झाल्याचे दर्शवतो.

Web Title: Astro tips why is a 108 bead rosary used while chanting scientific reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

सुभद्रा आणि अर्जून यांच्या विवाहात का झाले नाही कन्यादान, काय सांगितले श्रीकृष्णाने कन्यादानाबद्दल जाणून घ्या
1

सुभद्रा आणि अर्जून यांच्या विवाहात का झाले नाही कन्यादान, काय सांगितले श्रीकृष्णाने कन्यादानाबद्दल जाणून घ्या

Hanuman katha: हनुमानाला शेंदुर का लावला जातो? काय आहे यामागील पौराणिक कथा जाणून घ्या
2

Hanuman katha: हनुमानाला शेंदुर का लावला जातो? काय आहे यामागील पौराणिक कथा जाणून घ्या

Zodiac Sign: अनाफा योगाचा मेष, कर्क आणि कन्या राशींसह या राशींच्या लोकांना होईल फायदा
3

Zodiac Sign: अनाफा योगाचा मेष, कर्क आणि कन्या राशींसह या राशींच्या लोकांना होईल फायदा

Numberlogy: मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.