• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • How Dattatreya Took Birth Story Of Anasuya Devi

“आम्हाला भिक्षा हवीये ते ही निर्वस्त्र…” त्रिमूर्तींनी अनसूयेची घेतलेली ‘ती’ परीक्षा आणि दत्तात्रेयाचा जन्म

अनसूयेने आपल्या पतिव्रता-तेजाने त्रिमूर्तींना बालरूप दिले, जे पाहून त्यांच्या पत्नी घाबरून पृथ्वीवर उतरल्या आणि माफी मागितली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 06, 2025 | 08:13 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • आपल्या पतींना अनसूयेच्या सत्व परीक्षेसाठी धरतीवर पाठवले
  • अनसूया सूर्याची आराधना करून ते अन्न शिजवून घेते
  • इतका वेळ झाला पती परतले का नाही?
धरतीवर ब्रह्म पुत्र ऋषी अत्री आणि अनसूया राहत होते. अनसूया ही तिच्या पातिव्रतेसाठी त्रिलोकात सुप्रसिद्ध होती. तिच्या कीर्तीने त्रिमूर्तींच्या पत्नी लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती या तिघांचेही डोळे अगदी दिपून गेले होते. त्यांच्या मनात थोडी ईर्ष्या भावना तयार झाली होती. एक मानव आपल्यापेक्षा जास्त पतिव्रता कसा काय असू शकतो? ही भावना त्यांच्या मनात तयार झाली. त्यामुळे त्यांनी आपल्या पतींना अनसूयेच्या सत्व परीक्षेसाठी धरतीवर पाठवले.

गारठ्यामुळे थ्रोट इन्फेक्शनचा वाढला जोर, ‘या’ आजारांचे आढळून येत आहेत सर्वाधिक रुग्ण, वेळीच घ्या उपचार

त्रिमूर्ती (ब्रह्म , विष्णू आणि महेश) तिघे पृथ्वीवर आले. त्यांनी आधी अनसूयेला काही कच्चे धान्य दिले आणि त्या धान्याला शिजवायला सांगितले आणि म्हंटले की या अन्नाचा आम्ही भिक्षा म्हणून तेव्हाच स्वीकार करू जेव्हा अन्न आगीच्या साहाय्याने शिजवले गेले नसेल. मग अनसूया सूर्याची आराधना करून ते अन्न शिजवून घेते आणि त्रिमूर्तींना वाढते पण त्रिमूर्ती ते अन्न स्वीकारत नाहीत ते म्हणतात की आम्ही ही अन्न रुपी भिक्षा तेव्हाच स्वीकारू जेव्हा ते तू आम्हाला निर्वस्त्र होऊन देशील.

हे ऐकून अनसूयेच्या पायाखालची जमीन सरकते. ती विचार करते की हे तिच्या धर्माच्या विरूद्ध आहे. परपुरषासमोर असे जाणे म्हणजे तिच्या पतिव्रता म्हणून असलेल्या किर्तीला संपवून टाकणे. त्यामुळे अनसूया त्रिमूर्तींना आपल्या पतिव्रतेच्या तेजाने लहान बाळांमध्ये रूपांतरित करते आणि आपले काय पूर्ण करते. स्वर्गात त्रिमूर्तींच्या पत्नींना मनात भीती वाटू लागते की इतका वेळ झाला पती परतले का नाही? ते स्वतः पृथ्वीतलावर येतात. पतींना बाळरूपात पाहून त्यांच्या मनात भीती वाढते. ते अनसूयेची माफी मागतात.

Recipe : भाजी काय बनवावी ते सुचत नाहीये? मग चिंता सोडा आणि घरी बनवा रसरशीत ‘पापडाची भाजी’

तेव्हा त्रिमूर्ती अनसूयेला वरदानरुपी तीन पुत्र देतात. बाळरूपी जन्मलेले ब्रह्म चंद्र या नावाने ओळखले जातात तर विष्णू, ब्रह्म आणि शंकर तिघांनी एकच बाळरूपी जन्म घेतला ते म्हणजे दत्तात्रय! तर बाळरूपी जन्मलेले शंकर म्हणजे दुर्वासा ऋषी!

Web Title: How dattatreya took birth story of anasuya devi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 04:05 PM

Topics:  

  • Mahabharat facts
  • mahabharat katha

संबंधित बातम्या

भृगुपुत्र शुक्राचार्यांना का म्हंटले जाते शंकराचे पुत्र! रंजक आहे इतिहास, जाणून घ्या
1

भृगुपुत्र शुक्राचार्यांना का म्हंटले जाते शंकराचे पुत्र! रंजक आहे इतिहास, जाणून घ्या

Mahabharat: पांडव मूर्तींची पूजा का करत नव्हते? काय आहे यामागील कारण जाणून घ्या
2

Mahabharat: पांडव मूर्तींची पूजा का करत नव्हते? काय आहे यामागील कारण जाणून घ्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
काय सांगता! केवळ 10 मिनिटांत घरपोच होणार Samsung Galaxy स्मार्टफोन, Instamart ने सुरु केली सुपरफास्ट सर्विस

काय सांगता! केवळ 10 मिनिटांत घरपोच होणार Samsung Galaxy स्मार्टफोन, Instamart ने सुरु केली सुपरफास्ट सर्विस

Dec 06, 2025 | 08:10 PM
‘अटल करंडक’ तीन दिवसांची नाट्य स्पर्धा! विजेत्यांना मिळणार १ लाखांची रोख रक्कम

‘अटल करंडक’ तीन दिवसांची नाट्य स्पर्धा! विजेत्यांना मिळणार १ लाखांची रोख रक्कम

Dec 06, 2025 | 08:08 PM
Mahaparinirvan Din 2025: भिमराया घे तुझ्या लेकरांची वंदना…! अमरावतीतून नया अकोल्यात भव्य अभिवादन यात्रा

Mahaparinirvan Din 2025: भिमराया घे तुझ्या लेकरांची वंदना…! अमरावतीतून नया अकोल्यात भव्य अभिवादन यात्रा

Dec 06, 2025 | 08:07 PM
”नाही सर.. रेखाजींना आजही तुम्ही आवडता..” अमिताभ बच्चन यांच्या पोस्टचा फॅन्सने काढला दुसरा अर्थ, डबल मीनिंगमुळे रंगली चर्चा

”नाही सर.. रेखाजींना आजही तुम्ही आवडता..” अमिताभ बच्चन यांच्या पोस्टचा फॅन्सने काढला दुसरा अर्थ, डबल मीनिंगमुळे रंगली चर्चा

Dec 06, 2025 | 07:58 PM
पुणेकरांनो रिलॅक्स! शहरात थंडीचा जोर ओसरला; मात्र पुढील दोन दिवस…

पुणेकरांनो रिलॅक्स! शहरात थंडीचा जोर ओसरला; मात्र पुढील दोन दिवस…

Dec 06, 2025 | 07:49 PM
Ahilyanagar :  राष्ट्रीय महामार्ग 761, निघोज ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलन, कामाच्या निकृष्ट दर्जाविरोधात संताप

Ahilyanagar : राष्ट्रीय महामार्ग 761, निघोज ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलन, कामाच्या निकृष्ट दर्जाविरोधात संताप

Dec 06, 2025 | 07:48 PM
AUS vs ENG Ashes 2025 : तिसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त!ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 511 धावा; इंग्लंड 43 धावांनी पिछाडीवर

AUS vs ENG Ashes 2025 : तिसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त!ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 511 धावा; इंग्लंड 43 धावांनी पिछाडीवर

Dec 06, 2025 | 07:44 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vijay Wadettiwar :” बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जोपर्यंत आहे, तोपर्यंत या देशात लोकशाही आहे”

Vijay Wadettiwar :” बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जोपर्यंत आहे, तोपर्यंत या देशात लोकशाही आहे”

Dec 06, 2025 | 07:23 PM
Mumbai : चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायांनी रस्ता रोखला

Mumbai : चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायांनी रस्ता रोखला

Dec 06, 2025 | 07:15 PM
नवी मुंबई एपीएमसी बाजारात विदेशी सफरचंदाची मोठी आवक; लाल सफरचंदाला वाढती मागणी

नवी मुंबई एपीएमसी बाजारात विदेशी सफरचंदाची मोठी आवक; लाल सफरचंदाला वाढती मागणी

Dec 06, 2025 | 07:03 PM
मनपा निवडणूक ‘महाविकास आघाडी’ म्हणूनच लढणार Sharad Pawar यांचा स्पष्ट आदेश

मनपा निवडणूक ‘महाविकास आघाडी’ म्हणूनच लढणार Sharad Pawar यांचा स्पष्ट आदेश

Dec 06, 2025 | 06:59 PM
Dombivali : डोंबिवलीत १२ ते १९ डिसेंबरदरम्यान रंगणार २१ वा अखिल भारतीय आगरी महोत्सव

Dombivali : डोंबिवलीत १२ ते १९ डिसेंबरदरम्यान रंगणार २१ वा अखिल भारतीय आगरी महोत्सव

Dec 06, 2025 | 02:03 PM
Chiplun : अलोरे–मुंडे पंचक्रोशी जोडणारा पूल पूर्णपणे नादुरुस्त; ग्रामस्थांची मदतीची अपेक्षा

Chiplun : अलोरे–मुंडे पंचक्रोशी जोडणारा पूल पूर्णपणे नादुरुस्त; ग्रामस्थांची मदतीची अपेक्षा

Dec 06, 2025 | 02:00 PM
Latur News : TET सक्तीचा निर्णय मागे घ्या ,शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Latur News : TET सक्तीचा निर्णय मागे घ्या ,शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Dec 05, 2025 | 08:26 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.