• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • How Dattatreya Took Birth Story Of Anasuya Devi

“आम्हाला भिक्षा हवीये ते ही निर्वस्त्र…” त्रिमूर्तींनी अनसूयेची घेतलेली ‘ती’ परीक्षा आणि दत्तात्रेयाचा जन्म

अनसूयेने आपल्या पतिव्रता-तेजाने त्रिमूर्तींना बालरूप दिले, जे पाहून त्यांच्या पत्नी घाबरून पृथ्वीवर उतरल्या आणि माफी मागितली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 06, 2025 | 08:13 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • आपल्या पतींना अनसूयेच्या सत्व परीक्षेसाठी धरतीवर पाठवले
  • अनसूया सूर्याची आराधना करून ते अन्न शिजवून घेते
  • इतका वेळ झाला पती परतले का नाही?
धरतीवर ब्रह्म पुत्र ऋषी अत्री आणि अनसूया राहत होते. अनसूया ही तिच्या पातिव्रतेसाठी त्रिलोकात सुप्रसिद्ध होती. तिच्या कीर्तीने त्रिमूर्तींच्या पत्नी लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती या तिघांचेही डोळे अगदी दिपून गेले होते. त्यांच्या मनात थोडी ईर्ष्या भावना तयार झाली होती. एक मानव आपल्यापेक्षा जास्त पतिव्रता कसा काय असू शकतो? ही भावना त्यांच्या मनात तयार झाली. त्यामुळे त्यांनी आपल्या पतींना अनसूयेच्या सत्व परीक्षेसाठी धरतीवर पाठवले.

गारठ्यामुळे थ्रोट इन्फेक्शनचा वाढला जोर, ‘या’ आजारांचे आढळून येत आहेत सर्वाधिक रुग्ण, वेळीच घ्या उपचार

त्रिमूर्ती (ब्रह्म , विष्णू आणि महेश) तिघे पृथ्वीवर आले. त्यांनी आधी अनसूयेला काही कच्चे धान्य दिले आणि त्या धान्याला शिजवायला सांगितले आणि म्हंटले की या अन्नाचा आम्ही भिक्षा म्हणून तेव्हाच स्वीकार करू जेव्हा अन्न आगीच्या साहाय्याने शिजवले गेले नसेल. मग अनसूया सूर्याची आराधना करून ते अन्न शिजवून घेते आणि त्रिमूर्तींना वाढते पण त्रिमूर्ती ते अन्न स्वीकारत नाहीत ते म्हणतात की आम्ही ही अन्न रुपी भिक्षा तेव्हाच स्वीकारू जेव्हा ते तू आम्हाला निर्वस्त्र होऊन देशील.

हे ऐकून अनसूयेच्या पायाखालची जमीन सरकते. ती विचार करते की हे तिच्या धर्माच्या विरूद्ध आहे. परपुरषासमोर असे जाणे म्हणजे तिच्या पतिव्रता म्हणून असलेल्या किर्तीला संपवून टाकणे. त्यामुळे अनसूया त्रिमूर्तींना आपल्या पतिव्रतेच्या तेजाने लहान बाळांमध्ये रूपांतरित करते आणि आपले काय पूर्ण करते. स्वर्गात त्रिमूर्तींच्या पत्नींना मनात भीती वाटू लागते की इतका वेळ झाला पती परतले का नाही? ते स्वतः पृथ्वीतलावर येतात. पतींना बाळरूपात पाहून त्यांच्या मनात भीती वाढते. ते अनसूयेची माफी मागतात.

Recipe : भाजी काय बनवावी ते सुचत नाहीये? मग चिंता सोडा आणि घरी बनवा रसरशीत ‘पापडाची भाजी’

तेव्हा त्रिमूर्ती अनसूयेला वरदानरुपी तीन पुत्र देतात. बाळरूपी जन्मलेले ब्रह्म चंद्र या नावाने ओळखले जातात तर विष्णू, ब्रह्म आणि शंकर तिघांनी एकच बाळरूपी जन्म घेतला ते म्हणजे दत्तात्रय! तर बाळरूपी जन्मलेले शंकर म्हणजे दुर्वासा ऋषी!

Web Title: How dattatreya took birth story of anasuya devi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 04:05 PM

Topics:  

  • Mahabharat facts
  • mahabharat katha

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Abhijit Majumdar Death: अभिजित मजुमदार यांचे निधन; वयाच्या ५४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Abhijit Majumdar Death: अभिजित मजुमदार यांचे निधन; वयाच्या ५४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Jan 25, 2026 | 01:03 PM
पुणे मेट्रो लाईन-2 च्या रामवाडी-वाघोली विस्ताराला गती; आता 4.7 किमीचा सहापदरी एलिव्हेटेड रस्ता उभारणार

पुणे मेट्रो लाईन-2 च्या रामवाडी-वाघोली विस्ताराला गती; आता 4.7 किमीचा सहापदरी एलिव्हेटेड रस्ता उभारणार

Jan 25, 2026 | 01:02 PM
Article 5 : इतिहासाची थट्टा! 9/11 नंतरच्या मदतीवर ट्रम्प यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे जॉर्जियो मेलोनी आक्रमक

Article 5 : इतिहासाची थट्टा! 9/11 नंतरच्या मदतीवर ट्रम्प यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे जॉर्जियो मेलोनी आक्रमक

Jan 25, 2026 | 12:53 PM
काही सेकंदातच कायापालट! बाजारात आला अन् क्षणार्धात झाला भिकारी; ट्रान्सफॉर्मेशनचा VIDEO पाहून व्हाल हैराण

काही सेकंदातच कायापालट! बाजारात आला अन् क्षणार्धात झाला भिकारी; ट्रान्सफॉर्मेशनचा VIDEO पाहून व्हाल हैराण

Jan 25, 2026 | 12:50 PM
रुममेटच निघाली सूत्रधार; तरुणीचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ काढले अन् थेट स्नॅपचॅटवर टाकले

रुममेटच निघाली सूत्रधार; तरुणीचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ काढले अन् थेट स्नॅपचॅटवर टाकले

Jan 25, 2026 | 12:50 PM
Maharashtra Politics: ‘मुंब्राच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू..’;  सहर शेख यांच्यानंतर इम्तियाज जलील यांचे विधान

Maharashtra Politics: ‘मुंब्राच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू..’; सहर शेख यांच्यानंतर इम्तियाज जलील यांचे विधान

Jan 25, 2026 | 12:44 PM
Mumbai Crime: मालाड स्टेशन हत्याकांडाचा उलगडा! आरोपी अटकेत; चाकूने नाही तर…

Mumbai Crime: मालाड स्टेशन हत्याकांडाचा उलगडा! आरोपी अटकेत; चाकूने नाही तर…

Jan 25, 2026 | 12:41 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kisan Sabha Protest : “शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावा”; नाशिकमधील हजारो आंदोलनकर्ते मुंबईकडे होणार रवाना

Kisan Sabha Protest : “शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावा”; नाशिकमधील हजारो आंदोलनकर्ते मुंबईकडे होणार रवाना

Jan 24, 2026 | 07:59 PM
Raigad ZP Election :  जिल्हा परिषद निवडणूकीसाठी आमदार महेंद्र थोरवेंच्या हस्ते फुटला प्रचाराचा नारळ

Raigad ZP Election : जिल्हा परिषद निवडणूकीसाठी आमदार महेंद्र थोरवेंच्या हस्ते फुटला प्रचाराचा नारळ

Jan 24, 2026 | 07:50 PM
Pune : “जिथे अध्यात्म तिथे स्वच्छतेची आणि पर्यावरण रक्षणाची जबाबदारीही तितकीच मोठी”;  निलेश लंके यांचं वक्तव्य

Pune : “जिथे अध्यात्म तिथे स्वच्छतेची आणि पर्यावरण रक्षणाची जबाबदारीही तितकीच मोठी”; निलेश लंके यांचं वक्तव्य

Jan 24, 2026 | 07:25 PM
Mira Bhayandar : मराठी अस्मितेचा मुद्दा पेटला, मनसे-मराठी एकीकरण समिती एकत्र, भाजप-शिवसेनेची पाठराखण

Mira Bhayandar : मराठी अस्मितेचा मुद्दा पेटला, मनसे-मराठी एकीकरण समिती एकत्र, भाजप-शिवसेनेची पाठराखण

Jan 24, 2026 | 04:00 PM
Amravati News : भातकुली तालुक्यातील निम्न पेढी सिंचन प्रकल्पाच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित

Amravati News : भातकुली तालुक्यातील निम्न पेढी सिंचन प्रकल्पाच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित

Jan 24, 2026 | 03:51 PM
Ahilyanagar Drugs :  ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या पोलिसामागे कोण? डॉ. सुजय विखे पाटील यांचा थेट सवाल

Ahilyanagar Drugs : ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या पोलिसामागे कोण? डॉ. सुजय विखे पाटील यांचा थेट सवाल

Jan 24, 2026 | 03:42 PM
नालासोपाऱ्यात बेकायदेशीर गर्भपात केंद्र आणि औषध विक्री, 3 डॉक्टरांवर पालिकेने केला गुन्हा दाखल

नालासोपाऱ्यात बेकायदेशीर गर्भपात केंद्र आणि औषध विक्री, 3 डॉक्टरांवर पालिकेने केला गुन्हा दाखल

Jan 24, 2026 | 03:38 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.