Sudarshan Chakra Video : महाभारतातील सुदर्शन चक्राविषयी आपण ऐकलं किंवा चित्रपटांमध्ये पाहिलं असेल पण खऱ्या आयुष्यात तुम्ही कधी याला पाहिलं आहे का? नसेल तर हा व्हिडिओ पाहा.
महाभारत द्वापर युगातील सर्वात विध्वंसक लढाई मानली जाते. या लढाईमध्ये कौरावांचा सामना पांडवांशी झाला, पण दोघेही एकाच घरातील भिन्न शाखा होत्या. पितामह भीष्मांना पांडवांवर फार प्रेमही होते. भीष्म जर पांडवप्रेमी…
महाभारताची रचना महर्षी व्यासांनी केली असली तरी याचे लेखन भगवान गणेशाने केले होते. यावेळी गणेशाने व्यासांना एक अट देखील घातली होती. त्यावेळी नक्की काय काय आणि कसं घडलं याचा एक…
महाभारतात अर्जुनाने नवस केला होता ज्यामुळे त्याचा स्वतःचा जीव धोक्यात आला. निराश झालेला अर्जुन आत्महत्या करण्यास तयार होतो, तेव्हा श्रीकृष्ण त्याला थांबवतात आणि थोडी वाट पाहण्यास सांगतात, काय आहे कथा?