शंकराला दिलेले वाचन तोडून अधर्म केल्याने शंकराने शुक्राचार्यांना गिळले आणि शुक्राचार्य लिंगाच्या वाटेने शंकराच्या आतून बाहेर पडला, त्यामुळे तो शंकर पुत्र म्हणून ओळखला गेला.
महाभारताच्या १४ व्या दिवशी अर्जुनाने अभिमन्यूच्या मृत्युचा बदला घेण्याची प्रतिज्ञा केली. कौरवांनी जयद्रथला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. कृष्णाने सूर्यग्रहणासारखे दृश्य निर्माण केले आणि अर्जुनला योग्य संधी दिली
शकुनीचे फासे अत्यंत जादुई होते, जे त्याच्या आज्ञेनुसार काम करत होते. चौसरच्या खेळात शकुनीला फक्त भगवान श्रीकृष्णच हरवू शकत होते असे मानले जाते, महाभारताच्या कथेच नक्की काय सांगण्यात येते
महाभारताचे युद्ध टाळण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. हीच संधी जेव्हा स्वतः युधिष्ठिराकडे धावून आली तेव्हा मात्र त्यांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे महाभारताचे युद्ध अटळ झाले.
महाभारतामध्ये पांडव आणि कौरवांमध्ये झालेल्या युद्धाची गाथा सांगण्यात आली आहे, हे इतिहासातील सर्वात मोठं युद्ध म्हणून ओळखलं जात. महाभारताची ही कथा आपण अनेक ग्रथांंमध्ये वाचली किंवा चित्रपटांमध्ये पाहिली असेल. ही…
Sudarshan Chakra Video : महाभारतातील सुदर्शन चक्राविषयी आपण ऐकलं किंवा चित्रपटांमध्ये पाहिलं असेल पण खऱ्या आयुष्यात तुम्ही कधी याला पाहिलं आहे का? नसेल तर हा व्हिडिओ पाहा.
महाभारत द्वापर युगातील सर्वात विध्वंसक लढाई मानली जाते. या लढाईमध्ये कौरावांचा सामना पांडवांशी झाला, पण दोघेही एकाच घरातील भिन्न शाखा होत्या. पितामह भीष्मांना पांडवांवर फार प्रेमही होते. भीष्म जर पांडवप्रेमी…
महाभारताची रचना महर्षी व्यासांनी केली असली तरी याचे लेखन भगवान गणेशाने केले होते. यावेळी गणेशाने व्यासांना एक अट देखील घातली होती. त्यावेळी नक्की काय काय आणि कसं घडलं याचा एक…
महाभारतात अर्जुनाने नवस केला होता ज्यामुळे त्याचा स्वतःचा जीव धोक्यात आला. निराश झालेला अर्जुन आत्महत्या करण्यास तयार होतो, तेव्हा श्रीकृष्ण त्याला थांबवतात आणि थोडी वाट पाहण्यास सांगतात, काय आहे कथा?