ही कथा महाभारतातील अधिकृत प्रसंग म्हणून उपलब्ध नाही; मात्र महाराष्ट्रात प्रचलित लोककथांमध्ये आणि कीर्तन-प्रवचन परंपरेत "कुंतीच्या हातचे लाडू खाताच भीमाला ढेकर आला" ही कथा भक्तिभाव, मातृप्रेम आणि अन्नाच्या पवित्रतेचे महत्त्व…
महर्षी पराशर हे भारतीय संस्कृतीतील महान ऋषी, धर्मशास्त्रज्ञ आणि ज्योतिषाचार्य होते. सत्यवतीशी झालेली त्यांची भेट ही केवळ वैयक्तिक घटना नव्हती; ती भारतीय इतिहासातील एका महान अध्यायाची सुरुवात होती. महर्षी पराशर…
महाभारताच्या युद्धात पांडवपुत्र अर्जुनाच्या रथावर फडकणारा "कपिध्वज" हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे. अर्जुनाच्या रथावरील ध्वजावर भगवान हनुमान विराजमान होते, अशी महाभारतातील कथा प्रसिद्ध आहे. यामागे विलक्षण कथा काय दडलेली आहे.…
पांडवांचा वनवास हा केवळ एका राजघराण्याच्या दुःखाची कथा नाही. तो संकटांवर मात करण्याचा, धर्मावर अढळ श्रद्धा ठेवण्याचा आणि प्रतिकूल परिस्थितीतही कर्तव्यनिष्ठ राहण्याचा आदर्श आहे. वनवासाच्या काळात त्यांनी संपूर्ण भारताचे दर्शन…
कर्ण द्रोणाचार्यांमुळे नव्हे, तर भीष्म पितामहांशी झालेल्या मतभेदांमुळे युद्धाच्या पहिल्या दहा दिवसांत रणभूमीपासून दूर राहिला. या काळात कौरवांचे मोठे नुकसान झाले. शाप, कवच-कुंडलांचे दान आणि नियतीच्या खेळामुळे अखेरीस अर्जुनाच्या हातून…
बालपणीच्या मैत्रीचे विशेष स्वरूप भगवान राम आणि जटायू, तसेच भगवान कृष्ण आणि सुदामा यांच्या मैत्रीतून दिसून येते. तथापि, कधीकधी मैत्री इतकी दुरावते की काळही ती सांधू शकत नाही. अशीच महाभारतातील…
प्रचलित मान्यतेनुसार, महाभारताच्या काळात युधिष्ठिर (एका ऋषीचा पुत्र) आणि भगवान कृष्ण यांनी दिलेल्या प्राचीन शापांचे परिणाम आजही कलियुगात जाणवतात. हे कोणते नक्की शाप आहेत जाणून घ्या
भगवान श्रीकृष्णांनी धर्मसंस्थापनेसाठी कार्य केले. परंतु त्यांच्या जीवनात असा एक प्रसंग आला की, त्यामुळे ते आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिले गेले. पण आपल्यावर आलेला आळ खोटा आहे. हे सिद्ध करण्यासाठी त्यांनाही…
महाभारताचे युद्ध अठरा दिवस चालले आणि त्यात अठरा अक्षौहिणी सैन्य सहभागी झाले. या युद्धाचे शंखनाद कोणी केले, किती सैन्य होते, युद्ध कधी समाप्त झाले. कौरवांपैकी कोण जिवंत राहिले. याबद्दल सविस्तर…
महाभारतातील श्रीकृष्ण आणि दुर्योधनाचा हा प्रसंग केवळ भोजन नाकारण्याचा प्रसंग नाही. हा धर्म आणि अधर्म, प्रेम आणि अहंकार, भक्ती आणि स्वार्थ यांच्यातील फरक स्पष्ट करणारा प्रसंग आहे. दुर्योधनाच्या राजवाड्यात अमाप…
महाभारतातील सर्वांत वेदनादायी आणि निर्णायक घटनांपैकी एक म्हणजे अभिमन्यूचा वध. केवळ सोळा वर्षांचा असतानाही अभिमन्यूने कुरुक्षेत्राच्या रणांगणात अद्वितीय शौर्य दाखवत चक्रव्यूहात प्रवेश केला. अभिमन्यूच्या वधाने महाभारताचे युद्ध कसे बदलले आणि…
भीम आणि हनुमान यांची भेट ही केवळ पुराणकथा नसून जीवनाला दिशा देणारी प्रेरणादायी घटना आहे. हनुमानांनी भीमाचा गर्व दूर करून त्याला जीवनातील खरे सामर्थ्य काय असते हे शिकवले. ही भेट…
महाभारतात अनेक प्रसंगात श्रीकृष्णाने पांडवांना समजावून त्यांचे प्रबोधन करून पांडवांना योग्य मार्गदर्शन केले आहे. अर्जूनाच्या धनुष्यबाणाच्या अपमान प्रसंगी आला तेव्हा कसे श्रीकृष्णाने कसे समजावले ते जाणून घेऊया
महाभारत धर्म आणि अधर्म यांच्यातील युद्धाची कथा नाही, तर ती वैयक्तिक सूड आणि सन्मानासाठीच्या लढाईची कहाणीसुद्धा आहे. या महायुद्धातील सर्वात प्रसिद्ध प्रतिस्पर्धकांमध्ये कर्ण आणि अर्जुन यांचा समावेश होता.
महाभारताच्या युद्धात पहिल्यांदा जर कोणी शंखनाद केला असेल तर तो पितामह भीष्म यांनी. हे शंखनाद युद्धाच्यावेळी किंवा धार्मिक विधीच्या वेळी का केले जातात. यामुळे सैनिकांना कोणता संदेश मिळत असे याबद्दल…
महाभारतातील अनेक कथा पराक्रम, धर्म आणि युद्धाभोवती फिरताना दिसतात, पण अर्जुन आणि सुभद्रा यांची प्रेमकहाणी या सर्वांपेक्षा वेगळी आणि हृदयस्पर्शी आहे. जाणून घ्या अर्जुन–सुभद्रा विवाहाची अनोखी कथा
द्रौपदीकडे कुदृष्टीने पाहणाऱ्या किचकचा वध हा महाभारतातील एक मोठा प्रसंग आहे. अगदी नियोजनबद्ध पद्धतीने द्रौपदीने भीमाच्या साहाय्याने किचकाचा वध केला. हे वध कसे केले? पांडवांच्या भीमच का पुढे आले, जाणून…
भगवान श्रीकृष्णांनी महाभारताचे युद्ध होऊ नये म्हणून शर्थीचे प्रयत्न केले. दुर्योधनाकडे भगवंत गेले. पण श्रीकृष्णाचा प्रस्ताव दुर्योधनाने अंहकाराने नाकारला. त्यामुळे पांडवांच्या ऐवजी कौरवाचाच पराभव झाला.
महाभारताच्या युद्ध जर पांडवांच्या बाजूने श्रीकृष्ण नसते. तर काय झाले असते. याचे उत्तर स्पष्टपणे महाभारताच्या प्रसंगातून दिसून येईल. जयद्रथ वधाचा प्रसंग हे सुद्धा एक उत्कृष्ट उदाहरण आहे.
चैत्र नवरात्रीचा सण हा अत्यंत पवित्र आणि भक्तीभावाने साजरा केला जाणारा सण आहे. बहुतेकांना रावणने देवीची कठोर साधना केल्याची कथा माहीत असते, पण महाभारतातील एका पांडवानेही देवी दुर्गेची आराधना केली…