Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pitru Paksha 2025: पितृपक्षात या भाज्यांचे करु नका सेवन, अन्यथा होऊ शकतो पितृदोष

पितृपक्षात काही विशेष नियम सांगण्यात आले आहे. या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते, असे म्हटले जाते. कुटुंबामध्ये सुख आणि समृद्धी टिकून राहते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 08, 2025 | 12:02 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

पितृपक्ष ज्याला पितृ अमावस्या किंवा पितृ काल म्हणून ओळखले जाते. हा एक सर्वांत महत्त्वाचा विधी मानला जातो. या काळाची सुरुवात रविवार, 7 सप्टेंबर रोजी झाली आहे आणि 21 सप्टेंबरपर्यंत हा काळ चालणार आहे. या वेळी आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी विशेष पूजा, श्राद्ध विधी केले जाते. या प्रसंगी लोक त्यांच्या तिथीनुसार, श्राद्ध विधी करतात ज्यामुले त्यांच्या आत्म्याला शांती आणि मुक्ती मिळते.

पितृपक्षात ब्राह्मणांना भोजन देण्याची एक विशेष प्रथा आहे, ज्याला पितृभोजन म्हणतात. असे केल्याने पूर्वज संतुष्ट होतात आणि त्यांच्या वंशजांना सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद मिळतो, असे देखील म्हटले जाते. या काळात कुटुंबातील एकतेचे आणि परंपरांच्या आदराचे प्रतीक मानले जाते.

कोणत्या भाज्यांचे सेवन करु नये

पितृपक्षामध्ये पूर्वजांसाठी बनवलेल्या नैवेद्यामध्ये अशा काही भाज्यांचा समावेश केला जात नाही. विशेषतः कोबी आणि भोपळ्याच्या भाज्या पूर्वजांसाठी बनवू नयेत. मान्यतेनुसार पूर्वज या भाज्यांचे सेवन करत नाहीत. जर आपण या भाज्यांचा समावेश केल्यास ब्राह्मणांना खायला दिले गेले तर असे मानले जाते की पूर्वज अतृप्त परततात. यामुळे पूर्वजांची शांतीच भंग होत नसून कुटुंबाला शाप देखील लागतो. पूर्वजांच्या जेवणात या भाज्या पूर्णपणे टाळाव्यात हा महत्त्वाचा नियम मानला जातो.

Pradosh Vrat: अश्विन महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

कोणत्या पदार्थाचे सेवन टाळावे

आश्विन महिन्यामधील पितृपक्षामध्ये अनेक प्रकारच्या मुळांच्या भाज्या टाळण्याचा सल्ला दिला जातो. या काळात, रताळे, मुळा, गाजर, बीट यांसारखे पदार्थ खाणे टाळावे. या भाज्या थंड आणि जड असतात. धार्मिक मान्यतेनुसार, पितृपक्षात शुद्धतेकडे विशेष लक्ष दिले जाते म्हणून पितृपक्षामध्ये या भाज्यांचे सेवन करणे टाळावे.

या डाळींचे सेवन करु नये

पितृपक्षामध्ये प्रकारचे कडधान्य खाऊ नये. यामध्ये चणा डाळ, मसूर आणि उडीद डाळींचा समावेश आहे. या डाळी जड असतात आणि धार्मिक मान्यतेनुसार सेवन करणे करण्यास मनाई आहे. श्राद्ध आणि तर्पण सारख्या विधींमध्ये साधे अन्न अन्न तयार केले जाते, जे पूर्वजांच्या समाधानासाठी योग्य असते.

Shukra Gochar: शुक्रादित्य राजयोगामुळे या राशीच्या लोकांचे बदलणार नशीब, प्रत्येक क्षेत्रात मिळेल अपेक्षित यश

कांदा लसूण खाणे टाळावे

पितृपक्षात बनवल्या जाणाऱ्या अन्नामध्ये कांदा लसूणचा समावेश करण्यास मनाई आहे. श्राद्धादरम्यान जेवणात यांचा वापर न केल्याने अन्नाची शुद्धता राखली जाते आणि पूर्वजांना प्रसन्न करता येते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Pitru paksha 2025 do not consume these vegetables during pitru paksha otherwise it may cause pitru dosh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 12:02 PM

Topics:  

  • dharm
  • Pitru Paksha
  • religions

संबंधित बातम्या

Mangalwar Hanuman Puja: शुभ योगामध्ये करा हनुमानाची पूजा, मंगळ दोषापासून होईल सुटका
1

Mangalwar Hanuman Puja: शुभ योगामध्ये करा हनुमानाची पूजा, मंगळ दोषापासून होईल सुटका

Akshaya Navami: 30 की 31 कधी आहे अक्षया नवमी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
2

Akshaya Navami: 30 की 31 कधी आहे अक्षया नवमी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Mangal Gochar 2025: मंगळाचे वृश्चिक राशीमध्ये संक्रमण, या राशीच्या लोकांनी राहावे सावध
3

Mangal Gochar 2025: मंगळाचे वृश्चिक राशीमध्ये संक्रमण, या राशीच्या लोकांनी राहावे सावध

Akshaya Navami: अक्षया नवमीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, घरामध्ये होईल संपत्तीचा वर्षाव
4

Akshaya Navami: अक्षया नवमीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, घरामध्ये होईल संपत्तीचा वर्षाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.