सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध केल्याने सर्व पूर्वजांना समाधान मिळतात. आज पितृपक्षाचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी श्राद्ध करुन तर्पण झाल्यानंतर पितरांना निरोप दिला जातो. श्राद्ध विधीमध्ये काळे तीळ का वापरले जातात,…
सर्वपित्री अमावस्येला शास्त्रामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. या दिवशी ज्ञात आणि अज्ञात पूर्वजांसाठी श्राद्ध आणि पिंडदान केले जाते. सर्वपित्री अमावस्येला तिळाचे कोणते उपाय करायचे ते जाणून घ्या
सर्वपित्री अमावस्या 21 सप्टेंबर रोजी आहे यालाच सर्वपितृ अमावस्या असे देखील म्हटले जाते. या अमावस्येला पूर्वजांसाठी दिवे लावले जातात. सर्वपित्री अमावस्येला दिव्यांचे दान करण्याला विशेष महत्त्व आहे.
पितृपक्षात कावळ्यांना अन्न देणे शुभ मानले जाते. मान्यतेनुसार, कावळ्यांनी खाल्लेले अन्न पूर्वजांपर्यंत पोहोचते असे मानले जाते. त्यामुळे त्यांचे आत्मे तृप्त होतात, अशी मान्यता आहे. कावळ्यांना का खायला द्यावे जाणून घ्या
पितृपक्षाचा काळ हा केवळ धार्मिक विधींचाच नाही तर कुटुंबात आदर, शांतता आणि पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा कालावधी आहे. पितरांचं श्राद्ध घालताना काही गोष्टी आवर्जून टाकाव्यात.
पितृपक्षातील नवव्या दिवसाला मातृ नवमी, नौमी श्राद्ध आणि अविध्व श्राद्ध असे म्हणतात. या दिवशी श्राद्ध केल्याने त्याच्या आत्म्याला शांतीच मिळत नाही तर कुटुंबामध्ये समृद्धी आणते. कधी आहे पितृपक्षातील नवमी जाणून…
पितृपक्ष 2025 मध्ये 7 ते 21 सप्टेंबर दरम्यान पूर्वजांच्या आत्मशांतीसाठी श्राद्ध व पिंडदान केले जाते. यासाठी भारतातील काही धार्मिक स्थळे विशेष महत्त्वाची मानली जातात.
गणपती विसर्जनानंतर सगळीकडे पितृपक्षाला सुरुवात होते. या दिवसांमध्ये घरात वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. पितृपक्ष हा हिंदू धर्मातील एक पवित्र काळ मानला जातो. तसेच या दिवसांमध्ये पूर्वजांचे स्मरण केले जाते. तसेच…
पितृपक्षात पूर्वजांचे स्मरण केले जाते आणि त्यांच्यानावाने श्राद्ध आणि दान देखील केले जाते. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांवर त्यांचा आशीर्वाद राहतो. घरामध्ये काही ठिकाणी कणकेचे दिवे लावल्याने पितृदोष दूर होतो.
पितृपक्षाचा कालावधी हा 15 दिवसांचा असतो यामध्ये अशी काही कामे आहेत जी अजिबात करु नये. मान्यतेनुसार अशी कामे केल्याने त्रिदोष तयार होतो. त्रिदोष म्हणजे काय आणि कोणती कामे करु नये,…
भाद्रपद पौर्णिमेपासून आश्विन अमावास्येपर्यंत पितृपक्ष मानला जातो. गयेत पिंडदानाला महत्त्व आहे, पण इथे एक असे ठिकाणही आहे जिथे लोक स्वतःचाच आत्मपिंडदान करून पितृऋणातून मुक्ती साधतात.
अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील पाचवा दिवस हा पितृपक्षातील पंचमी श्राद्धाचा पाचवा दिवस मानला जातो. या दिवशी लहान वयात मृत्युमुखी पडलेल्या स्त्री पूर्वजांचे श्राद्ध केले जाते. जाणून घ्या पंचमीला श्राद्ध करण्याची…
वाराणसीमध्ये असलेल्या एका प्राचीन रहस्यमय तलावाबद्दल अशी श्रद्धा आहे की येथे त्रिपिंडी श्राद्ध केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते. तसंच साधकाच्या आयुष्यातील अशुभ प्रभावही दूर होतात, जाणून घ्या
भारतात, पूर्वजांच्या उद्धारासाठी आणि श्राद्ध कर्म करण्यासाठी अनेक तीर्थस्थळांचा उल्लेख केला गेला आहे, सर्वात विशेष स्थान म्हणजे गयाजी. गयाजींबद्दल दोन पौराणिक कथा प्रचलित आहेत, ज्यामुळे ते विशेष बनते
पितृपक्षात काही विशेष नियम सांगण्यात आले आहे. या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते, असे म्हटले जाते. कुटुंबामध्ये सुख आणि समृद्धी टिकून राहते.
यंदा पितृपक्ष 7 सप्टेंबर ते 21 सप्टेंबरपर्यंत आहे. या काळात कोणत्याही शुभ वस्तूंची खरेदी केली जात नाही. मात्र ज्यांना घर आणि वाहन खरेदी करायचे आहे त्याच्यासाठी पितृपक्षानंतर कोणते मुहूर्त आहेत…
पितृपक्षाची सुरुवात रविवार, 7 सप्टेंबरपासून होत आहे. याला ज्योतिषशास्त्रात महत्त्वाचे स्थान आहे. यावेळी वर्षातील दुसरे चंद्रग्रहण होणार आहे. पितृपक्षात शनि वक्री कधी होणार आहे, जाणून घ्या
पितृपक्ष हा हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात पूर्वजांच्या शांतीसाठी धार्मिक विधी केले जातात. पितृपक्षामध्ये या गोष्टीची खरेदी करणे अशुभ मानले जाते. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घ्या
पितृपक्ष हा पूर्वजांचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. यावेळी पितरांसाठी तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान केले जाते. पूर्वजांचा फोटो कोणत्या दिशेला लावावा, जाणून घ्या