Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत-पाकिस्तान सामन्यामुळे आशिया कप 2025 अडचणीत, सर्वांच्या नजरा बीसीसीआयवर

दोन्ही देशांमधील परिस्थिती आता खूपच वाईट आहे आणि संबंध अजिबात सुधारताना दिसत नाहीत. अशा परिस्थितीत, प्रश्न असा आहे की या वर्षी सप्टेंबरमध्ये होणारी आशिया कप स्पर्धा खेळवली जाईल की नाही?

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 09, 2025 | 05:43 PM
फोटो सौजन्य - X

फोटो सौजन्य - X

Follow Us
Close
Follow Us:

आशिया कप 2025 : 8 मे रोजीच्या सामन्यानंतर बीसीसीआयने स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाचे वातावरण वाढत चालले आहे. 8 मे रोजी पाकिस्तानने भारतावर हल्ला केला आणि त्यामुळे सामना लगेचच रद्द करण्यात आला होता. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आणि आयपीएल2025 मध्येच थांबवले. बीसीसीआयने शुक्रवारी हा निर्णय घेतला.

दोन्ही देशांमधील परिस्थिती आता खूपच वाईट आहे आणि संबंध अजिबात सुधारताना दिसत नाहीत. अशा परिस्थितीत, प्रश्न असा आहे की या वर्षी सप्टेंबरमध्ये होणारी आशिया कप स्पर्धा खेळवली जाईल की नाही? परिस्थिती पाहता, या स्पर्धेवर संकटाचे ढग दाटून येत आहेत. भारत सप्टेंबरमध्ये ही स्पर्धा आयोजित करणार आहे. खरंतर, भारत बऱ्याच काळापासून पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळत नाहीये. हे दोन्ही देश फक्त आशिया कप आणि आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांशी खेळतात.

Indo Pak war : आयपीएलचे सामने रद्द झाल्यानंतर प्रेक्षकांचे किती नुकसान होणार? तिकिटाचे पैसे परत मिळणार का?

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानविरुद्ध प्रचंड संताप आहे. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदुर केले आणि यामध्ये पाकिस्तानचे 9 दहशतवादी स्थळ उद्धवस्त केली. या हल्ल्यानंतर अनेक माजी भारतीय क्रिकेटपटूंनी पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारचा क्रिकेट सामना खेळणार नसल्याचे म्हटले होते. भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी या संदर्भात म्हटले होते की, जोपर्यंत दहशतवाद संपत नाही तोपर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये काहीही घडू नये, मग तो क्रिकेट सामना असो, बॉलिवूड असो किंवा इतर काहीही.

यावर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवण्यास भारताने नकार दिला होता. टीम इंडियाने त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळले. आशिया कपमध्येही असेच काहीसे घडणार होते आणि पाकिस्तानला त्यांचे सर्व सामने दुसऱ्या देशात खेळावे लागले होते, परंतु सध्याच्या परिस्थितीनंतर असे वाटत नाही की भारत आणि पाकिस्तानचे संघ कोणत्याही प्रकारचा क्रिकेट सामना खेळतील. अशा परिस्थितीत आशिया कप रद्द होण्याचा धोकाही निर्माण झाला आहे.

Indo pak war: ‘Rawalpindi Stadium वर हल्ला हा PSL 2025 मध्ये व्यत्ययासाठीच..’, PCB अध्यक्षाचे रडगाणे सुरूच..

त्याचबरोबर टी-20 विश्वचषक 2026 चे आयोजन भारत आणि श्रीलंका करणार आहे. यावेळी भारताचा संघ पाकिस्तानविरूध्द सामना खेळणार कि नाही यासंदर्भात अजुनही प्रश्नचिन्ह आहे.

Web Title: Asia cup 2025 in trouble due to india pakistan match all eyes on bcci

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2025 | 05:43 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • cricket
  • IND VS PAK

संबंधित बातम्या

IPL 2026 : ‘तो कसा खेळतोय…’, वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहून रियान पराग थक्क, पत्रकार परिषदेमध्ये केले मोठे विधान
1

IPL 2026 : ‘तो कसा खेळतोय…’, वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहून रियान पराग थक्क, पत्रकार परिषदेमध्ये केले मोठे विधान

PSL 2026 : नसीम शाह याला 2 कोटी रुपयांचा दंड, पीसीबीने केली कारवाई! मरियम नवाज हिला ‘राणी’ म्हणणे पडले महागात
2

PSL 2026 : नसीम शाह याला 2 कोटी रुपयांचा दंड, पीसीबीने केली कारवाई! मरियम नवाज हिला ‘राणी’ म्हणणे पडले महागात

Hardik Pandya ची गर्लफ्रेंड महिका शर्मा मुलगा अगस्त्यासाठी पापाराझींवर संतापली! सोशल मिडियावर Video viral
3

Hardik Pandya ची गर्लफ्रेंड महिका शर्मा मुलगा अगस्त्यासाठी पापाराझींवर संतापली! सोशल मिडियावर Video viral

RR vs CSK Match Preview : संजू सॅमसन आणि रवींद्र जडेजा करणार जुन्या संघाचा सामना, चेन्नई संघ एमएस धोनीशिवाय उतरणार मैदानात
4

RR vs CSK Match Preview : संजू सॅमसन आणि रवींद्र जडेजा करणार जुन्या संघाचा सामना, चेन्नई संघ एमएस धोनीशिवाय उतरणार मैदानात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.