Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिटमॅन भारताच्या विश्वचषक विजेत्या कर्णधारांमध्ये सामील! रोहित शर्माच्या नावावर नवा विक्रम

रोहित शर्माने त्याच्या कारकिर्दीत अनेक विक्रम नोंदवले आहेत. त्याचबरोबर भारताने जिंकलेला २००७ च्या विश्वचषकामध्ये सुद्धा तो सहभागी होता. त्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन खेळाडूंनी दोनदा भारतासाठी विश्वचषक जिंकला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 30, 2024 | 11:09 AM
फोटो सौजन्य - BCCI

फोटो सौजन्य - BCCI

Follow Us
Close
Follow Us:

विश्वचषकात यशस्वी कर्णधार : भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या भारताच्या संघाला विश्वचषक जिंकून दिला. त्याचे जगभरामध्ये क्रिकेट चाहत्यांकडून आणि दिग्गजांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. रोहित शर्माने या विश्वचषकामध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्याविरुद्ध ४१ चेंडूंमध्ये ९२ धावा करून गोलंदाजांचा धुव्वा उडवला. एवढेच नव्हे तर त्याने T-२० विश्वचषकामध्ये सर्वाधिक अर्धशतक ठोकणारा फलंदाज ठरला आहे. रोहित शर्माने त्याच्या कारकिर्दीत अनेक विक्रम नोंदवले आहेत. त्याचबरोबर भारताने जिंकलेला २००७ च्या विश्वचषकामध्ये सुद्धा तो सहभागी होता. त्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन खेळाडूंनी दोनदा भारतासाठी विश्वचषक जिंकला आहे.

रोहित शर्माने T-२० फॉरमॅटमध्ये केली निवृत्तीची घोषणा

भारताचा अनुभवी खेळाडू किंग कोहलीने विश्वचषक जिंकल्यानंतर निवृत्तीची घोषणा केली आणि सांगितले की T-२० फॉरमॅटमध्ये त्याचा हा शेवटचा सामना आहे. त्याचबरोबर भारताचा कर्णधार रोहित शर्माने देखील सामना झाल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये घोषणा केली हा त्याचा शेवटचा सामना आहे. या गोष्टीसाठी क्रिकेट चाहते नक्कीच तयार नव्हते. त्यामुळे आता चाहत्यांमध्ये दुःखाचे वादळ आले आहे. एकदिवसीय विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताचा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचला होता. परंतु फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तुम्हाला माहिती आहे का? भारताच्या संघाने कधी आणि कोणत्या कर्णधारानी विश्वकप जिंकून दिला आहे. यासंदर्भात आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत.

टीम इंडियाला विश्वविजेता बनवलेले कोणते?

भारताच्या संघाची विश्वचषकातील कामगिरीकडे एकदा नजर टाकली तर, भारताच्या संघ आतापर्यत चार वेळा विश्वविजेता झाला आहे. यामध्ये भारत पहिल्यांदा विश्वविजेता १९८३ मध्ये झाला होता. यावेळी भारताचे कर्णधार कपिल देव होते. त्यानंतर टीम इंडियाने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली २०११ मध्ये विश्वविजेता झाला होता. तर T-२० वर्ल्डकप मध्ये २००७ मध्ये पहिल्यांदा महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली विश्वविजेता झाला होता. T-२० विश्वचषकाचा भारताचा १३ वर्षांचा दुष्काळ भारताचा कर्णधार रोहित शर्माने नष्ट केला.

Web Title: Hitman joins india world cup winning captains new record in the name of rohit sharma

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2024 | 11:09 AM

Topics:  

  • Hitman Rohit Sharma
  • Kapil Dev
  • MS. Dhoni
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?
1

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 
2

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील
3

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील

Rohit Sharma: ‘रोज १० किमी धाव…’ रोहित शर्माच्या वनडे निवृत्तीच्या चर्चांवरून ‘हिटमॅन’ला मिळाला फिटनेसचा कडक संदेश
4

Rohit Sharma: ‘रोज १० किमी धाव…’ रोहित शर्माच्या वनडे निवृत्तीच्या चर्चांवरून ‘हिटमॅन’ला मिळाला फिटनेसचा कडक संदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.