Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टीम इंडिया WTC फायनल कशी पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण

टीम इंडिया 2023-25 ​​सायकलच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे, परंतु तरीही अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी टीमला ऑस्ट्रेलियाविरुद्ध चमकदार कामगिरी करावी लागणार आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 02, 2024 | 09:57 AM
फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया

फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट्स टेबल : सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. यामध्ये भारताच्या संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान पक्के करण्यासाठी टीम इंडियाला काही सामने जिंकणे अनिवार्य आहे. भारताच्या संघाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या दृष्टीने टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. आतापर्यंत, टीम इंडिया 2023-25 ​​सायकलच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे, परंतु तरीही अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी टीमला ऑस्ट्रेलियाविरुद्ध चमकदार कामगिरी करावी लागणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत किती सामने जिंकावे लागतील आणि कोणत्या परिस्थितीत टीम इंडियाला इतर संघांच्या विजय-पराजयावर अवलंबून राहावे लागेल.

क्रीडा संबंधित बातमीसाठी येथे क्लिक करा

कोणत्याही अडथळ्याशिवाय अंतिम फेरी गाठण्यासाठी

स्टार स्पोर्ट्सद्वारे जारी केलेल्या समीकरणानुसार, जर भारताच्या संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये कोणत्याही अडचणीशिवाय म्हणजे इतर संघांवर अवलंबून न राहता स्थान मिळवायचे असेल, तर 5-0, 4-1, 4-0 किंवा 3-0 ने सामने जिंकणे आवश्यक आहे. या परिस्थितीत टीम इंडिया थेट फायनलसाठी पात्र ठरणार आहे.

इतर संघांवर अवलंबून राहण्याची स्थिती

भारतीय क्रिकेट संघाने जर सुरु असलेली बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे मालिका 3-1 किंवा 3-2 ने जिंकली तर त्यांना दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकासारख्या संघांच्या विजय-पराजयावर अवलंबून राहावे लागणार आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर करंडक 2-2 असा ड्रॉ केला तरीही त्यांना अंतिम फेरीत जाण्यासाठी दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेवर अवलंबून राहावे लागेल.

क्रीडा संबंधित बातमीसाठी येथे क्लिक करा

भारताच्या संघाला सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत स्थान मिळवण्याची संधी

आत्तापर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दोन आवृत्त्याचे आयोजन आयसीसीने केले आहे. दोन्ही वेळा टीम इंडियाने फायनलमध्ये स्थान पक्के केले आहे. अशा स्थितीत टीम इंडियाला सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश करायचा आहे. मात्र, टीम इंडियाने आतापर्यंत एकही फायनल जिंकलेली नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे. टीम इंडियाला पहिल्यांदा न्यूझीलंडकडून आणि दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाकडून फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामधील दुसऱ्या कसोटी सामन्याचे आयोजन ६ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. टीम इंडिया दुसरा कसोटी सामना रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. भारताच्या संघाने पहिल्या कसोटीमध्ये विजय मिळवून मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे. आता भारतीय क्रिकेट चाहत्यांची नजर दुसऱ्या कसोटीवर आहे, कारण आता भारताच्या प्लेइंग ११ मध्ये देखील बदल होणार आहेत त्याचबरोबर कोणत्या खेळाडूंना प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळणार हे पाहणं महत्वाचं आहे.

Web Title: How will team india reach the wtc final learn the complete equation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2024 | 09:57 AM

Topics:  

  • cricket
  • India Vs Australia

संबंधित बातम्या

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश
1

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश

Asia Cup 2025 : सुर्याची टोळी आशिया कपसाठी तयार! शुभमन गिल दिसणार नव्या भूमिकेत, असा असेल भारताचा संपूर्ण संघ
2

Asia Cup 2025 : सुर्याची टोळी आशिया कपसाठी तयार! शुभमन गिल दिसणार नव्या भूमिकेत, असा असेल भारताचा संपूर्ण संघ

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष
3

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष

आशिया कपमध्ये वैभव सुर्यवंशीला संधी मिळणार? दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ! वाचा सविस्तर
4

आशिया कपमध्ये वैभव सुर्यवंशीला संधी मिळणार? दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ! वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.