Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कानपुर ग्रीन पार्क मैदानावर राजीव शुक्ला यांचे वक्तव्य, म्हणाले जास्त गदारोळ…

दुसऱ्या दिनी मुसळधार पाऊस झाल्यामुळे खेळ बराच वेळ थांबला परंतु पाऊस थांबला नाही त्यामुळे दुसऱ्या दिनाचा खेळही रद्द करण्यात आला होता. तिसऱ्या दिनी मुसळधार पाऊस नसून मैदानाची स्थिती खराब असल्यामुळे सामना रद्द करावा लागला. यावर आता बऱ्याच टीकेनंतर आता बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांचे वक्तव्य समोर आले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 01, 2024 | 12:16 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

राजीव शुक्ला : भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना सुरु आहे, या सामन्याचा आज पाचवा दिवस आहे. सध्या भारतामध्ये पावसाचे दिवस सुरु आहेत त्यामुळे पाऊस पडणे साहजिकच आहे. भारत बांग्लादेश यांच्यामधील दुसरा सामना २७ सप्टेंबर रोजी सुरु झाला. त्या दिनी सकाळी पाऊस झाल्यामुळे नाणेफेक आणि सामना सुरु व्हायला उशीर झाला होता. पहिल्या दिनी फक्त ३५ ओव्हरचा खेळ झाला. त्यानंतर मुसळधार पाऊस झाल्यामुळे खेळ मध्यस्थी रद्द करण्यात आला होता. दुसऱ्या दिनी मुसळधार पाऊस झाल्यामुळे खेळ बराच वेळ थांबला परंतु पाऊस थांबला नाही त्यामुळे दुसऱ्या दिनाचा खेळही रद्द करण्यात आला होता. तिसऱ्या दिनी मुसळधार पाऊस नसून मैदानाची स्थिती खराब असल्यामुळे सामना रद्द करावा लागला.

यावर आता बऱ्याच टीकेनंतर आता बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांचे वक्तव्य समोर आले आहे. त्यांनी ग्रीन पार्क स्टेडियमच्या ड्रेनेज सुविधांचा बचाव केला आणि असे म्हटले की जर सतत पाऊस पडत असेल तर आपण फार काही करू शकत नाही. राजीव शुक्ला यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हंटले आहे की, ‘बीसीसीआय प्रशासक असल्याने आम्हाला अशा प्रकारच्या टीकेची जाणीव आहे. हे मैदान सुमारे ८० वर्षे जुने आहे, हे मैदान आपला वारसा आहे. ८० वर्षात पहिल्यांदाच इतका पाऊस झाला आहे की दोन दिवस आम्ही सामना आयोजित करू शकलो नाही. पण इतिहासात असे दिसून येते की येथे अद्याप एकही सामना रद्द झालेला नाही. जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे पावसामुळे सामने रद्द झाले आहेत.

ते पुढे म्हणाले, ‘मला वाटत नाही की यावर जास्त गदारोळ व्हावा कारण जेव्हा हे मैदान आणि स्टेडियम बांधले जात होते तेव्हा ते तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. तंत्रज्ञान आता उपलब्ध झाले आहे. आमच्याकडे लखनौ स्टेडियममध्ये आधुनिक तंत्रज्ञान आहे. आम्ही वाराणसीमध्ये एक स्टेडियम बांधत आहोत, ज्यामध्ये पाणी काढण्यासाठी जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आहे. आम्ही या प्रकारचे तंत्रज्ञान कानपूरमध्येही आणू.

Web Title: Ind vs ban rajiv shuklas statement at kanpur green park grounds

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2024 | 12:16 PM

Topics:  

  • cricket
  • IND VS BAN
  • Kanpur

संबंधित बातम्या

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश
1

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश

Asia Cup 2025 : सुर्याची टोळी आशिया कपसाठी तयार! शुभमन गिल दिसणार नव्या भूमिकेत, असा असेल भारताचा संपूर्ण संघ
2

Asia Cup 2025 : सुर्याची टोळी आशिया कपसाठी तयार! शुभमन गिल दिसणार नव्या भूमिकेत, असा असेल भारताचा संपूर्ण संघ

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष
3

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष

आशिया कपमध्ये वैभव सुर्यवंशीला संधी मिळणार? दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ! वाचा सविस्तर
4

आशिया कपमध्ये वैभव सुर्यवंशीला संधी मिळणार? दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ! वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.