Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चाहत्यांची प्रतीक्षा संपणार! रोहित शर्मा आणि विराट कोहली लवकरच खेळणार, बीसीसीआय देऊ शकते ग्रीन सिग्नल

भारताचा बांगलादेश दौरा रद्द झाल्यानंतर, भारतीय चाहत्यांची निराशा झाली कारण दोन दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना क्रिकेटच्या मैदानावर पाहण्याची त्यांची प्रतीक्षा आणखी वाढली होती.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 19, 2025 | 12:19 PM
फोटो सौजन्य – X

फोटो सौजन्य – X

Follow Us
Close
Follow Us:

भारताचे दोन दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेट मधून त्याचबरोबर t20 क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली आणि त्यानंतर संपूर्ण भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही आता फक्त एकदिवसीय क्रिकेट सामने खेळताना दिसणार आहेत. चॅम्पियनशिप झाल्यानंतर दोन्ही दिग्गज हे अजून पर्यंत खेळताना दिसले नाही. भारतीय क्रिकेटच्या हाताने या दोघांना एकत्र मैदानावर पाहण्याचे उत्सुकता लागली आहे.

भारताचा बांगलादेश दौरा रद्द झाल्यानंतर, भारतीय चाहत्यांची निराशा झाली कारण दोन दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना क्रिकेटच्या मैदानावर पाहण्याची त्यांची प्रतीक्षा आणखी वाढली होती. खरंतर, हे दोन्ही दिग्गज टी-२० आणि कसोटीतून निवृत्त झाले आहेत. चाहत्यांनी त्यांना शेवटचे आयपीएल २०२५ दरम्यान खेळताना पाहिले होते. श्रीलंका क्रिकेटने या संधीचा फायदा घेत ऑगस्टमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळासमोर ६ सामन्यांची मर्यादित षटकांची मालिका आयोजित करण्याची ऑफर दिली. 

भारतीय महिला संघ इंग्लंडविरुद्ध सलग दुसरी मालिका जिंकण्यासाठी सज्ज! मालिकेत टीम इंडीयाची 1-0 अशी आघाडी

या मालिकेसाठी श्रीलंकेला बीसीसीआयकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे कळाल्याने चाहत्यांना लवकरच रोहित शर्मा आणि विराट कोहली क्रिकेटच्या मैदानावर दिसतील अशी अपेक्षा आहे. या आठवड्यात सिंगापूरमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीदरम्यान अंतिम चर्चा होण्याची अपेक्षा आहे. इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर, भारत १७ ऑगस्टपासून बांगलादेशचा दौरा करणार होता. तथापि, बांगलादेशमधील सुरक्षेच्या कारणास्तव, दोन्ही देशांच्या बोर्डांनी २०२६ पर्यंत दौरा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

India – Pakistan पुन्हा एकदा भिडणार! कधी आणि कुठे पाहता येणार सामन्याची Live Streaming

“आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. सिंगापूरमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत पुढील चर्चा होईल. आम्हाला दोन किंवा तीन दिवसांत अंतिम निर्णय अपेक्षित आहे,” असे श्रीलंका क्रिकेटच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वेबसाइटला सांगितले. जर या दौऱ्याला मान्यता मिळाली तर ही मालिका कोलंबो आणि कॅंडी येथे आयोजित केली जाऊ शकते. श्रीलंकेने यापूर्वी तीन सामन्यांचे एकदिवसीय आणि समान संख्येचे टी-२० सामने देण्याची ऑफर दिली होती, परंतु पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकाला लक्षात घेऊन टी-२० मालिकेतील सामने देखील वाढवता येतात.

Web Title: Rohit sharma and virat kohli will play soon bcci can give green signal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2025 | 12:19 PM

Topics:  

  • cricket
  • IND VS BAN
  • Rohit Sharma
  • Sports
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

PAK vs SA : आता ‘किंग’ कोहलीला विसरा! बाबर आझम राहील लक्षात, टी-२० क्रिकेटमध्ये रचला खास विक्रम
1

PAK vs SA : आता ‘किंग’ कोहलीला विसरा! बाबर आझम राहील लक्षात, टी-२० क्रिकेटमध्ये रचला खास विक्रम

IND W vs SA W Final : अंतिम सामन्यापूर्वी हरमनप्रीत कौरने केली विजयासाठी गर्जना, म्हणाली, “आम्हाला पराभवाचे दुःख माहित आहे पण…”
2

IND W vs SA W Final : अंतिम सामन्यापूर्वी हरमनप्रीत कौरने केली विजयासाठी गर्जना, म्हणाली, “आम्हाला पराभवाचे दुःख माहित आहे पण…”

IND vs AUS 3rd T20 : शेवटी भारताने टाॅस जिंकला… करणार गोलंदाजी! टीम इंडियाने केले तीन बदल
3

IND vs AUS 3rd T20 : शेवटी भारताने टाॅस जिंकला… करणार गोलंदाजी! टीम इंडियाने केले तीन बदल

Women’s World Cup Final : नजर टाका भारतीय महिला संघाच्या या खास  महिला चढउताराच्या प्रवासावर, सेमीफायनलमध्ये चारली कांगारुला धूळ
4

Women’s World Cup Final : नजर टाका भारतीय महिला संघाच्या या खास महिला चढउताराच्या प्रवासावर, सेमीफायनलमध्ये चारली कांगारुला धूळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.