श्रीलंकेत एकदिवसीय तिरंगी मालिकेचा थरार रंगणार आहे. या एकदिवसीय तिरंगी मालिकेत स्टार फलंदाज हरमनप्रीत कौरकडे पुन्हा एकदा भारतीय महिला संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे.
मुंबईचा पुढील सामना १२ मार्चला यूपी वॉरियर्सशी होणार आहे. तर उद्या दिल्ली कॅपिटल्स संघ ११ मार्च रोजी गुजरात जायंट्सशी भिडणार आहे. मुंबई आणि दिल्ली संघात स्पर्धेतील सातवा सामना पार पडला.…
महिला WC च्या 22 व्या सामन्यात भारताने बांगलादेश विरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. 29 षटकापर्यंत टीम इंडियाने 4 विकेट गमावून 111 धावा केल्या आहेत.