याआधी आरे कॉलनीतील वृक्षतोडीवरून मोठा वाद निर्माण झाला होता. आता भाईंदरच्या डोंगरी गावातील निसर्गसंपत्ती धोक्यात आली आहे.विकास प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जात आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमी आक्रमक झालेत.
कांजूरमार्ग येथील प्रस्तावित मेट्रो कारशेडच्या जागेवर दावा करणारी याचिका मुंबई (Mumbai) शहर दिवाणी न्यायालयातून विकासक गरुडिया यांनी मागे घेतली आहे. कांजूरमार्गची ती जागा मिठागरांचीच असून राज्य सरकार आणि मुंबई महानगर…
आरे मधील एकही झाड तोडलं नसल्याचा एमएमआरसीएलच्या वतीने सांगण्यात आले आहे. यावर आता पर्यावरणप्रेमींकडून काय उत्तर देण्यात येत हे आजच्या सुनावणीत पाहणं महत्त्वाचं आहे.