'सावित्रीबाई जोतीराव फुले' या मालिकेत शिरूरच्या अवघ्या नऊ वर्षांच्या अनघा अश्विनी प्रसाद शिंदे हिची निवड झाल्याने शिरूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
चित्रपटसृष्टीसाठी एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. कला दिग्दर्शक म्हणून नावलौकिक मिळवलेल्या नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. कर्जत इथल्या त्यांच्या एन.डी.स्टुडिओमध्ये त्यांनी आयुष्य संपवलं. नितीन देसाई यांच्या आत्महत्येमुळे चित्रपटसृष्टी…
जगावे कसे हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिकवले. तर, शेवटच्या श्वासापर्यंत लढावे कसे, हे छत्रपती संभाजी महाराज यांनी शिकवले. प्रतिकूल परिस्थितीतही खंबीरपणे लढण्याची प्रेरणा संभाजी महाराजांकडून घ्यावी, असे प्रतिपादन शिरूर…