सुनेत्रा पवार यांच्या संदर्भातील काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरील ट्विटमध्ये त्यांचा कुठेही अपमान व्हावा, त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न नव्हता, असे अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.
सदाभाऊ खोत हे आता ‘सदाभाऊ’ नसून ‘गुंडाभाऊ’ झाले आहेत. विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणणाऱ्या सदाभाऊ खोत यांनी तातडीने जाहीर माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.
Nagpur Vidhan Parishad: महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संख्याबळाचा विचार करून निर्णय घेतल्यास महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणुका होऊ शकतात, अशी आशा बावनकुळे यांनी व्यक्त केली होती. त्यास निम्मे यश मिळाले.
NCP Split Rumors पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट, तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीवरून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यातील नाराजीच्या चर्चांमुळे आधीच संशयाचे वातावरण आहे.
"महागाई केवळ युद्धामुळे नाही तर मोदी सरकारच्या १२ वर्षांतील चुकीच्या आर्थिक व परराष्ट्र धोरणांचा परिपाक आहे,' असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.
ही एक मोठी संधी होती, पण तीही आपण गमावली. हे स्पष्ट दिसत आहे. पाकिस्तान आणि काश्मीरचा मुद्दा हा पूर्णतः द्विपक्षीय आहे. त्यामुळे तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप आम्ही कधीच मान्य करणार नाही,
दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणा व मुजोरपणाचा बळी असून, संबंधित डॉक्टर व रुग्णालयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान जर कोणी केला असेल तर भाजपानेच वारंवार केला असून त्यांनीच माफी मागावी, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.
जोपर्यंत बॅलेट पेपरवर मतदान होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहिल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.
राज्यामध्ये सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामध्ये मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिक अशा प्रमुख शहरांची व्यवस्था कोलमडून पडली आहे. नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला असून वाहतूक सेवा ठप्प…
एमपीएससीने परिक्षांच्या तारखांमध्ये बदल करुन दोन तीन दिवसांनी परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अन्यथा हायकार्टात दाद मागू, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे.
केंद्र सरकारकडून देशाचे पूर्ण बजेट सादर करण्यात आले. निर्मला सीतारमण यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. मात्र विरोधकांनी यावर टीकेची झोड उठवली आहे. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.