बांगलादेशी घुसखोरांना राज्यात चाप लावण्यासाठी फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. बेकायदेशीर स्थलांतरितांची 'ब्लॅकलिस्ट' तयार करण्याचे आणि त्यांच्या रेशनकार्डची पडताळणी करण्याचे आदेश जारी केले आहे.
Bangladesh mosque Attacks:बांगलादेशातील मंदिरांनंतर, दर्गेही आता तोडफोडीचे लक्ष्य बनत आहेत. गुरुवारी, समाजकंटकांनी लोकांना एकत्र करण्यासाठी मशिदीतील लाऊडस्पीकरचा वापर केला आणि काही वेळातच...
कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांचा केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबईमधील घुसलेले रोहिंग्या आणि बाग्लादेशी घुसखोरांना बाहेर काढले…