आजच्या बदलत्या काळात, CTET प्रमाणपत्र इतर क्षेत्रांमध्येही महत्त्वाची भूमिका अदा करत आहे. त्याचं महत्त्व वाढत चाललं आहे. ज्यामुळे तरुणांसाठी अनेक नवीन संधींची दारं खुली झाली आहेत.
CTET परीक्षा उत्तीर्ण झाले नाहीत तर असे अनेक विद्यार्थी निराश होतात. त्यांना वाटते की त्यांच्याकडे आता दुसरा कोणताही पर्याय नाही. पण खरंच असं आहेत का? CTET हा केवळ एकच मार्ग…
छत्रपती संभाजीनगरमध्ये परीक्षेवेळी महिला उमेदवारांना मंगळसूत्र आणि दागिने काढण्याची सक्ती केल्याने मोठा वाद झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
बिहारमधील वैशाली येथे सीटीईटी पेपर-२ दरम्यान झालेल्या गोंधळानंतर, दोन परीक्षा केंद्रांवर परीक्षा रद्द करण्यात आली. सीबीएसईने १५ दिवसांत पुन्हा परीक्षा घेण्याची घोषणा केली.