Power Crisis In India : देशात पुन्हा एकदा मोठ्या वीज संकटाचा धोका निर्माण झाला आहे. विजेची मागणी वेगाने वाढत असतानाच देशातील सुमारे एक-तृतीयंश औष्णिक वीज प्रकल्पांकडे अत्यंत कमी प्रमाणात कोळशाचा…
करमाळा तालुक्यात शेतीपंपांना केवळ ४ तास वीज मिळत असल्याच्या निषेधार्थ आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला. इंदापूरप्रमाणे करमाळ्यालाही ८ तास वीज देण्याची मागणी करण्यात आली.
Cuba Blackout:वीजपुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण देश अंधारात बुडाला आहे. ऊर्जा मंत्र्यांनी टीव्हीवर सांगितले की इंधन पूर्णपणे संपले आहे. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे २० ते २२ तास वीजपुरवठा खंडित होत होऊन जनजीवन विस्कळीत.
देशातील काही शहरांत इंटरनेट केबल टाकण्यासाठी स्ट्रीट लाईट पोलचा वापर केला जात आहे. पुणे शहरात एक लाखाहून अधिक स्ट्रीट लाईट पोल आहेत. याचा उपयोग केला तर रस्ते खोदाई करावी लागणार…