महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी नसल्यामुळे आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. यावरुन लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी टीकास्त्र डागले आहे.
दौंड तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळ आणि विजेच्या कडकटासह मुसळधार पावसाने सुरुवात केली. आज राज्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.
सेनगाव येथील विद्युत वितरण कंपनीचा मनमानी कारभार कायम असून, सतत विद्युत दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांचे बोगस कामे करून शासनाचा लाखोचा निधी लाटला असल्याचा आरोप नागरिकांतून व्यक्त होत आहे.
पुंडलिक मानकर (वय 65), प्रकाश खुशाल राऊत (वय 50) नानाजी पुंडलिक राऊत (वय 60 तिघे रा. चिचखेडा), युवराज झिंगर डोंगरे (50 रा. गणेशपूर) अशी मृतांची नावे आहेत. तर सचिन नन्नावरे…
अनिकेत अमृत विभुते (वय 24 वर्षे रा. माडगुळे ता.आटपाडी) आणि विलास मारुती गूळदगड (वय 45 वर्षे रा.शेवते ता.पंढरपूर जि.सोलापूर ) अशी मृत शेतकऱ्यांची नावं आहेत. गुरुवारी दुपारी 3.30 च्या सुमारास…