• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Four Farmers Lost Their Lives Due To Electric Shock Nrka

दुर्दैवी ! विजेच्या जोरदार धक्क्याने चार शेतकऱ्यांचा मृत्यू; शेतात गेले होते खत टाकायला अन्…

पुंडलिक मानकर (वय 65), प्रकाश खुशाल राऊत (वय 50) नानाजी पुंडलिक राऊत (वय 60 तिघे रा. चिचखेडा), युवराज झिंगर डोंगरे (50 रा. गणेशपूर) अशी मृतांची नावे आहेत. तर सचिन नन्नावरे हा गंभीर जखमी आहे. चिचखेडा आणि गणेशपूर येथील पाच शेतकरी बुधवारी सकाळी एका शेतातील विहिरीतील मोटारपंपाचे केबल टाकण्यासाठी गेले. यावेळी अचानक तुटलेल्या केबलचा संपर्क विहिरीतील पाण्याशी आला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 12, 2024 | 08:49 AM
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात ९ तास पाणी, जेवणाविना ठेवले ताटकळत

File Photo : Death

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ब्रह्मपुरी : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे एक दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले. याठिकाणी विहिरीतील मोटारपंपाची केबल टाकताना विजेचा जबर धक्का लागून चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. ही घटना ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपूर (मेंडकी) येथे बुधवारी सकाळी घडली. या घटनेनंतर गावात एकच शोककळा पसरली.

हेदेखील वाचा : भाजपच्याच कार्यकर्त्याने दाखल केली भाजप खासदाराविरोधात पोलिसांत तक्रार; त्याचं कारण…

पुंडलिक मानकर (वय 65), प्रकाश खुशाल राऊत (वय 50) नानाजी पुंडलिक राऊत (वय 60 तिघे रा. चिचखेडा), युवराज झिंगर डोंगरे (50 रा. गणेशपूर) अशी मृतांची नावे आहेत. तर सचिन नन्नावरे हा गंभीर जखमी आहे. चिचखेडा आणि गणेशपूर येथील पाच शेतकरी बुधवारी सकाळी एका शेतातील विहिरीतील मोटारपंपाचे केबल टाकण्यासाठी गेले. यावेळी अचानक तुटलेल्या केबलचा संपर्क विहिरीतील पाण्याशी आला. त्यामुळे पाचही शेतकऱ्यांना विजेचा जबर धक्का बसला.

या प्रकरणाची माहिती पोलीस आणि विद्युत विभागाला देण्यात आली. त्यानंतर सर्वांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, यात चौघांचा मृत्यू झाला आणि दोन जणांवर उपचार सुरू आहेत. या शेताजवळ जंगल असून, वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी येथे टाकलेल्या विद्युत तारेमुळे किंवा विजेच्या खांबावरून तुटलेल्या तारेमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

शेतात टाकायला गेले होते खत

ब्रम्हपुरी तालुक्यातील गणेशपूर (मेंडकी) येथील असल्याची माहिती आहे. मृतांमध्ये गणेशपूर येथील पुंडलिक मानकर, प्रकाश राऊत, युवराज डोंगरे व नानाजी राऊत यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. वन्य प्राण्यांनी शेताची नासधूस केली होती. त्यानंतर कूंपन घालण्यासोबत शेतात खत टाकालया हे शेतकरी गेले होते. नेमकं त्याचदरम्यान ही दुर्घटना घडली.

हेदेखील वाचा : ‘येऊ नको म्हटलं तरी कोणत्या गाडीत बसू अशी अवस्था’; अजित पवारांना पुन्हा डिवचलं

Web Title: Four farmers lost their lives due to electric shock nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2024 | 08:49 AM

Topics:  

  • farmers died

संबंधित बातम्या

महाराष्ट्रात बळीराजाची दयनीय अवस्था; राहुल गांधींनी समोर आणला शेतकरी आत्महत्येचा आकडा
1

महाराष्ट्रात बळीराजाची दयनीय अवस्था; राहुल गांधींनी समोर आणला शेतकरी आत्महत्येचा आकडा

Farmer Death: अंगावर वीज पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू; दौंडमधली दुर्दैवी घटना
2

Farmer Death: अंगावर वीज पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू; दौंडमधली दुर्दैवी घटना

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नोव्हेंबरमध्ये आहे लग्न? तर महिनाभर या गोष्टी लक्षात ठेवा! त्वचेचा निखार उजळेल

नोव्हेंबरमध्ये आहे लग्न? तर महिनाभर या गोष्टी लक्षात ठेवा! त्वचेचा निखार उजळेल

Astro Tips : भविष्यातील घटनांची चाहूल लागते ‘या’ माणसांना; काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

Astro Tips : भविष्यातील घटनांची चाहूल लागते ‘या’ माणसांना; काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.