मंगळवारी रात्री अडीच वाजल्यापासून रेल्वे वाहतूक ही बंद करण्यात आली होती. त्यामुळे कुर्डुवाडी, बार्शी, सोलापुर, दौंड आदी स्थानकातच काही गाड्या थांबवण्यात आल्या. तब्बल पाच ते सहा तास गाड्यांना उशीर झाला.
Pakistan floods News: जून महिन्याच्या अखेरीपासून पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे देशभरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे आतापर्यंत 883 लोकांचा मृत्यू झाला आहे.
स्पेनमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे सध्या देशातील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. हा पूर गेल्या 50 वर्षांतला सर्वांत मोठा असल्याचे मानले जात आहे. पुरात आतापर्यंत 200 हून अधिक लोकांनी आपला जीव…
पुरामुळे नेपाळमध्ये हाहाकार माजला आहे. आतापर्यंत 112 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, काठमांडू, ललितपूर आणि इतर भागात परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. नद्यांच्या काठावर वसलेल्या भागात मोठ्या…
उत्तर सिक्कीममध्ये ढगफुटीमुळे तिस्ता नदीला पूर आला. येथे पाण्याची पातळी अचानक वाढली आणि पूर आला. पुराच्या पाण्यात वाहने वाहून गेल्याने लष्कराचे २३ जवान बेपत्ता झाले आहेत.