देशाच्या राजकारणामध्ये एक प्रभावी महिला नेत्या म्हणून इंदिरा गांधी ओळखल्या जातात. आपल्या राजकीय खेळीने आणि वकृत्वाने त्यांनी सर्वांनाआश्चर्य चकित केले होते. सुरुवातीला त्यांच्यावर टीका करण्यात आली मात्र नंतर त्यांनी देशाचे…
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख नेते म्हणून ज्यांची ओळख आहे असे प्रकाश आंबेडकर हे सध्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी…
आता सरकारी कर्मचारीही आरएसएसच्या उपक्रमात सहभागी होऊ शकणार आहेत. केंद्राने 1966 मध्ये घातलेली बंदी उठवली आहे. यावर काँग्रेसने तिखट भाष्य केले आहे. आता नोकरशाही चड्डीतही येऊ शकतेस अशी घणाघाती टीकाही…