आपण प्राचीन काळापासून अनेक अंधश्रद्धांवर विश्वास ठेवत आलो आहोत, पण त्यामागील मूळ कारणे आपल्याला माहीतच नाहीत. या अंधश्रद्धांमागील तर्क आणि सत्यता नेमक्या काय आहेत आपण समजून घेऊया
हिंदू समाजामध्ये संघटन, समरसता, सांस्कृतिक अभिमान आणि राष्ट्रीय चेतना दृढ करण्याच्या उद्देशाने बाणगंगा-वाळकेश्वर, मलबार हिल येथे भव्य हिंदू सम्मेलन आणि हिंदू एकतेसाठी कलश यात्रा उत्साहात संपन्न झाली.
हिंदू देवस्थानांचे अस्तित्व संपवणारा हा जुलमी कायदा सरकारने विनाअट त्वरित मागे घ्यावा, अशी एकमुखी मागणी या निवेदनांद्वारे करण्यात आली आहे. या जनक्षोभाची गंभीर दखल घेत, राज्यातील अनेक आमदारांनीही जनभावनांचा आदर…
अंत्यसंस्कार हा हिंदू धर्मातील अत्यंत संवेदनशील आणि पारंपरिक विधी असून, तो सन्मानाने पार पाडला जाणे आवश्यक आहे. मात्र अलीकडे काही ठिकाणी या विधींना ‘इव्हेंट’चे स्वरूप येताना दिसत आहे.