भारतीय संघाला जसप्रीत बुमराहबरोबर शमीसारख्या गोलंदाजाची गरज आहे. शमी गेल्या अनेक दिवसांपासून टीम इंडियापासून दूर आहे, उलट मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये तो चांगली कामगिरी करतोय.
Harshit Rana Poor Performance : ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या पराभवात फक्त फलंदाज खलनायक नाहीत. हर्षित राणाचे वेगवान गोलंदाजीतील अपयश हेही एक मोठे कारण होते.
मिचेल स्टार्कच्या एकाच ओव्हरमध्ये शुभमन गिल गेल्यानंतर लागलीच रोहित शर्मा गेल्याचे पाहायला मिळाले परंतु अंपायरच्या एका निर्णयाने कर्णधार वाचला आणि संघाची इज्जत देखील राहिली.
Border Gavaskar Trophy India Squad : एका अनुभवी गोलंदाजाला दुखापतीमुळे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात स्थान मिळाले नाही. आता त्याच्या परतण्यावर मोठे अपडेट समोर येत आहे.
IND VS AUS 2nd Test : ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीवर आपली पकड पूर्णपणे घट्ट केली आहे. टीम इंडियाने फलंदाजीत फ्लॉप शो दाखवला आणि दुसऱ्या डावात 5 विकेट गमावल्या.
भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात नेहमीच आक्रमकता पाहायला मिळते. यापूर्वीही अशी अनेक चित्रे समोर आली आहेत. पण सिराज आणि हेड ॲडलेडमध्ये भरमैदानात चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळाले.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ॲडलेड कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा विकेट घेत टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. यासोबतच बुमराहच्या नावावर एक मोठा विक्रमही नोंदवला गेला आहे
IND vs AUS 2nd Day Night Test : एकीकडे भारताचा संघ ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकत असताना, दुसरीकडे नितीश रेड्डीने धमाकेदार इनिंग खेळत कांगारूंच्या गोलंदाजांची धुलाई केली.
मिचेल स्टार्कने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताचा अर्ध्यापेक्षा अधिक संघ तंबूत पाठवला. त्याने आपल्या 13 वर्षांच्या कारकिर्दीत भारताविरुद्ध पहिल्यांदाच हा विक्रम केला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील डे-नाईट टेस्ट ॲडलेडमध्ये होणार आहे. या सामन्यापूर्वी चाहत्यांना मोठा धक्कादाय वृत्त समोर आलेय. हिरव्यागार खेळपट्टीवर ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीदरम्यान ॲडलेडमध्ये भारतीय संघ सराव करताना मोठा अनुचित प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले. प्रेक्षकांकडून मोठे असभ्य वर्तन झाल्याचे पाहायला मिळाले.
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेदरम्यान प्रेक्षकांना टीम इंडियाचा सराव आता पाहता येणार नाही. BCCI ने आता सराव सत्रात प्रेक्षकांच्या प्रवेशावर बंदी घातली असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
नवी दिल्ली- ऑस्ट्रेलिया आणि भारत (Australia-India) यांच्यातील बॉर्डर-गावस्कर (Border-Gavaskar) ट्रॉफीचा दुसरा कसोटी सामन्यात (Test match) भारताने शानदार विजय मिळवला आहे. भारताने कांगारुंवर सहा गडी राखून दणदणीत विजय मिळवत बॉर्डर-गावस्कर (Border-Gavaskar)…
नवी दिल्ली- ऑस्ट्रेलिया आणि भारत (Australia-India) यांच्यातील बॉर्डर-गावस्कर (Border-Gavaskar) ट्रॉफीचा दुसरा कसोटी सामना (Test match) रंगतदार स्थितीत पोहचला आहे. एकीकडे भारतावर कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचण्याचे दडपण आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियालाही…
पहिला सामना भारताने एक डाव आणि मोठ्या फरकाने जिंकला होता. फक्त तीन दिवसात हा सामना संपला होता. त्यामुळं दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचे असणार आहे. भारताने सलग ३ वेळा या…