India china relations: सध्या भारत आणि चीनमध्ये संबंध सुधारण्यावर प्रयत्न सुरु आहेत. दोन्ही देशांनी यासाठी सहमती दर्शवली आहे. पण चीन मात्र सुधारण्याचे नाव घेत नाही. पुन्हा एकदा चीनने LaC सीमेलगत…
India China tensions : भारत-चीन संबंध पुन्हा एकदा तणावाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. 14 आणि 15 जुलै रोजी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) परिषदेच्या निमित्ताने चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
China UGV deployment border : चीनने तंत्रज्ञानाच्या साहाय्याने युद्धाच्या नव्या युगात पाऊल ठेवले असून, त्याचे ताजे उदाहरण म्हणजे सीमेवर तैनात होणारी मानवरहित युद्ध यंत्रे (UGVs – Unmanned Ground Vehicles).
भारत आणि चीनमधील तणावपूर्ण संबंधांमध्ये पुन्हा एकदा संवादाचा नवा मार्ग खुला झाला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अलीकडील चीन भेटीनंतर बीजिंगने डिलिमिटेशन (सीमारेषा निश्चिती) वर चर्चा करण्यास तयारी दर्शवली…
Jaishankar LAC comment : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी एका ओळीत मुद्देसूद उत्तर दिले "चीन हा असा शेजारी आहे, ज्याच्यासोबत आपल्या सीमा अजूनही अनिश्चित आहेत.
भारताचे अग्नी-5 क्षेपणास्त्र ही शक्तिशाली बॅलेस्टिक मिसाइल आहे. जाणून घ्या की, जर ते भारतातून चीनवर डागले तर ते पोहोचायला किती वेळ लागेल. आणि त्याची शक्ती किती ते.
भारत आणि चीन सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी राजनैतिक प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान अलीकडील सॅटेलाईट फोटोज दर्शवितात की पँगॉन्ग त्सो तलावाच्या उत्तरेकडील किनाऱ्याजवळ एका मोठ्या चिनी वस्तीचे बांधकाम सुरू आहे. हे…
केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी शनिवारी सैनिकांसोबतचे एक छायाचित्र ट्विट करत तवांग पूर्णतः सुरक्षित असल्याचा दावा केला होता. काँग्रेसने त्यांचे हे छायाचित्र 3 वर्ष जुने असल्याचा आरोप केला आहे.