गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात मलेरियाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. गेल्या 7 दिवसात गडचिरोली जिल्ह्यात मलेरियामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात १ लाख ८२ हजार ४४३ कुपोषित बालके आढळली असून त्यापैकी ३० हजार ८०० बालके तीव्र कुपोषणाच्या श्रेणीत आहेत. तर १ लाख ५१ हजार ६४३ बालके मध्यम कुपोषित श्रेणीत असल्याची…
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत चालवलेली अॅम्ब्युलन्स सेवा त्याबाबत केलेला करार, निविदा प्रक्रिया, खचर्चात झालेली भरमसाठ वाढ यामुळे सर्व प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) सेलने सरकारी महाविद्यालयांमध्ये एसईबीसीसाठी राज्य-कोट्यातील फक्त 16% जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे मराठा कोटा एकूण प्रवेशाच्या 8% पर्यंत वाढतो.