वाढती महागाई आणि बदलत्या जीवनशैलीमुळे महिन्याचा पगार कधी संपतो हे अनेकांना समजतच नाही. अशा वेळी तुमच्या मदतीला येऊ शकतो फायनान्स जगतातील सर्वात सोपा आणि लोकप्रिय '५०-३०-२० चा नियम. नेमका काय…
आजच्या या डिजिटल युगात, जेव्हा मोबाईल फोनवर केवळ एका क्लिकसरशी पैसे खर्च करणं शक्य झालं. त्यामुळे बऱ्या अंशी आपण हात सोडून पैसे खर्च करतो. आपला कुठेच ताबा राहत नाही.