मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरु असल्याने बृहन्मुंबई महानगरपालिका भागात पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयातून दरवाजे उघडण्यात आले आहेत.
मुंबई : केंद्रीय प्राधिकरणाच्या नवीन नियमावली विरोधात भूजल मुंबईतील टैंकर चालकांनी संप पुकारला आहे. मुंबई महापालिकेने विहीर आणि कूपनलिका धारकांना बजावलेल्या नोटिशींना स्थगिती दिली.
आज संपाचा दुसरा दिवस आहे आणि शहरातील हजारो कुटुंबे पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी आतुर आहेत. मंत्री आशिष शेलार यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सीआर पाटील यांना पत्र लिहून मुंबईतील टँकर परवाना धोरणाचा…
वाढत्या तापमानामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होत असलेल्या पाणीसाठा ही कमी होत आहे. परिणामी मुंबईकरांवर लवकरच पाणी कपातीचे संकट ओढावण्याची शक्यता वर्तवली आहे.
मुंबईमध्ये गेल्या शनिवारपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा (Water Supply in Mumbai) करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठयांमध्ये चांगली वाढ होताना दिसत आहे. २६ जूनला या सर्व धरणामध्ये नियमित पाणी…
मुंबईला पाणी पुरवठा (Water Supply) करणाऱ्या तलाव आणि धरणांत केवळ 55 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. गेल्या 3 वर्षांतील हा सर्वात कमी पाणीसाठा असल्याचं सांगण्यात येतंय. दुसरीकडं हवामान…