वर्ध्याजवळील समृद्धी महामार्गावर मालवाहू वाहनाच्या धडकेनंतर कारला भीषण आग लागून चार जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर मालवाहू वाहनातील एकाचा मृत्यू झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी असून, इथेनॉल टँकर…
वाशिम : समृद्धी महामार्ग (Samrudhi Highway Accident) वाहतुकीसाठी सुरू झाल्यापासून तिथे होणाऱ्या अपघातांची संख्या वाढत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारे हे अपघात रोखण्यासाठी प्रशासन उपाययोजना करत असल्याचा दावा करत असलं तरीह…
छत्रपती संभाजीनगर इथून नंदूरबारकडे ही बस निघाली होती अशी माहिती समोर आली आहे. राज्य परिवहन महामंडळाची ही आज रविवारी सकाळच्या सुमारास बस वेरुळ घाटातून जात असताना अचानक घाटात घसरली.
एक आठवड्यापूर्वीच संबंधित विभागाकडून होत असलेल्या अपघातांची आकडेवारी मागवून चिंता व्यक्त केली होती. अपघात रोखन्याच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे सुचवले होते. असही शरद पवार म्हणाले.