जिल्हा परिषदेतील बहुमताचा स्पष्ट कौल नसल्याने सत्तेचा पेच अधिकच गडद झाला आहे. भाजप आणि महाविकास आघाडी दोघांनाही स्वतंत्रपणे सत्ता स्थापनेसाठी आवश्यक आकडे गाठता आलेले नाहीत.
जिल्हा परिषदेला निधी प्राप्त होऊनही निधी अखर्चित आहे. काही विभागांची कामे अपूर्ण असल्यामुळे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सोमवारी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. कामात हलगर्जीपणा केल्यास गोपनीय अहवाल खराब होईल, असा…