मासिक पाळी अनियमित झाल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. या बदलांकडे योग्य लक्ष देणे आवश्यक आहे. पीसीओएसची समस्या उद्भवल्यानंतर अळशीच्या बियांचे सेवन करावे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली आणि त्यात जागतिक वित्तीय संस्थांकडून विविध प्रकल्पांसाठी केंद्रीय आर्थिक व्यवहार मंत्रालयाकडून परवानगी देण्याची मागणी केली.