Travel News : तुम्हीही शहराच्या गजबटापासून दूर कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर सिक्कीममधील हे गाव तुमच्यासाठी परफेक्ट पर्याय ठरेल. ढगांच्या कुशीत वसलेल्या या ठिकाणातून निसर्गाचे विहंगम दृष्य पाहता…
सिक्कीम हा भारताच्या प्रदेशामध्ये सामाजिक वादाची कोणतीही ठिणगी अद्याप पडलेली नाही. यामुळे सर्वात शांत म्हणून भारताचा हा प्रदेश ओळखला जातो. आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात तिथे जातात.
लाचुंगला जाणारा रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली असून आजपासून पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू होईल. बीआरओ टीमने भूस्खलनामुळे साचलेला ढिगारा साफ केला आहे.