खानापूर विधानसभा मतदारसंघाची ही जागा महाविकास आघाडीने जिंकायची, यासाठी वैभव पाटील यांना ऐनवेळेला निवडणूक रिंगणात उतरवले. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना आदेश दिले होते.
कोयना धरणातील पाणी सोडण्याबाबत विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी आमदार अनिल बाबर यांच्यावर खलनायक आहेत का, अशी टीका केली होती. अनिल खलनायक नाहीत तर नायक आहेत, अशी जोरदार टीका…
आम्ही कोठेही अंधारात पळून गेलेलो नाही. आम्ही आमच्या पक्षाच्या गटनेत्यासोबत आहोत. गद्दारीचा इतिहास कुणाचा आहे, हे मतदारसंघाला माहीत आहे. त्यामुळे आमच्यावर टीका करून स्वतःचे हसे करून घेऊ नका.