Maharashtra Politics News: उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सचिन अहीरांनंतर आता सुनील शिंदे ११ आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
शिंदे गटात प्रवेश केलेल्या सचिन अहिर यांच्या निर्णयावर ठाकरे गटातील नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. सुनील प्रभु यांनी वरळी हा शिवसेनेचाच बालेकिल्ला असल्याचा दावा केला, तर सुनील शिंदे यांनी अहिरांवर…
कामाच्या गुणवत्तेबाबत स्पष्टीकरण देताना नागराध्यक्षांनी सांगितले की, आम्ही विकासकामांच्या दर्जाबाबत कधीही तडजोड केलेली नाही आणि करणार नाही. जनतेला दर्जेदार रस्ते मिळावेत हीच आमची भूमिका आहे.