आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात उस्मानाबाद जिल्हा परिषदेमध्ये नोव्हेंबर 2015 ला आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी दिव्यांगांसाठी राखीव ठेवलेला तीन टक्के निधी खर्च न करण्यात आल्यामुळे त्यांनी आंदोलन केलं होतं.
उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा खो-खो असोसिएशन तर्फे तसेच भारतीय खो-खो महासंघ आणि महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने राष्ट्रीय खो खो स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. उस्मानाबाद येथील तुळजाभवानी जिल्हा क्रीडा…
औरंगाबादचे (Aurangabad) नाव छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे (Usmanabad) नाव धारशिव आणि नवी मुंबई विमानतळाचे नाव दि. बा. पाटील (Navi Mumbai Airport) या नावांना मंजूरी देण्यात आली आहे. अगोदर विधानसभेत आणि नंतर…
ठाकरे सरकार कोसळण्यापुर्वी 29 जूनला ठाकरे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक झाली. या बैठकीत औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचं नामांतर धाराशिव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचा…
उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्यात आले आहे. काही ठिकाणी याचा जल्लोष करत या निर्णयाचं स्वागत केलं. तर, काही ठिकाणी या निर्णयाला विरोध दर्शवला जात आहे. उस्मानाबाद येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तब्बल ३०…
उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्यात यावे असा ठराव मंजूर केल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी याबद्दल तीव्र विरोध होताना दिसत आहे. उस्मानाबाद येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
त्यांनी सुरू केलेल्या कुकूटपालन शेळीपालन घोडे पालन यासारख्या शेती पूरक पशुपालन व्यवसायातून महिलांना स्वतःचा रोजगार सुरू करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केलं.
इंदापूर परिसर हा कांदा पीकासाठी ओळखला जातो. त्यामुळे कांद्याचे फुल जेव्हा फुलोऱ्यात असते तेव्हा त्याखाली अफूचे फुल लपले जाते. असा विचार करून या शेतकऱ्यांनी कांद्याच्या पिकात अफूची शेती केल्याची माहिती…
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा रंगलेली असून, लवकरच सर्वांची एकत्रित बैठक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मालीकेत अभिनय करताना छ्त्रपती संभाजी राज्यांना मृत्युदंडाची शिक्षा झाल्याची बातमी कळाल्यानंतरचा क्षण मला कायम आठवणीत राहील असे सांगुन पुढे महाराणी येसुबाईच्या चरित्रावर मोठया प्रमाणात चित्रपट व मालीका व्हाव्यात असे मत…