पावसाने ओढ दिल्यामुळे मराठवाड्यात पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. ऐन पावसाळ्यात १८२ गावे आणि ११७ वाड्यांसाठी ३०३ टँकर्स सुरू असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक ११६ टँकर धावत आहेत.
Why No Water Tanks on Foreign Roofs: भारतात घराघरांवर पाण्याच्या टाक्या दिसतात, पण अमेरिका-कॅनडात असं का होत नाही? यामागचं रंजक शास्त्रीय कारण नक्की जाणून घ्या.
Patan water crisis : पाटण तालुक्यातील अनेक गावे व वाड्यावस्त्यांमध्ये पाणीटंचाई असून सामाजिक जबाबदारीच्या भावनेने गावातील नोकरदार, व्यावसायिक, पुणे, मुंबई येथे राहणारे उद्योजक गावासाठी स्वखर्चातून पाणी टँकर पुरवत आहेत.
राज्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायती आणि पाणीपुरवठा विभाग यांच्याकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.
अलीकडील अपघातांनंतर टँकर चालकांवरच कारवाई होत असल्याची टीका व्यावसायिकांनी केली. प्रत्येक दुर्घटनेसाठी टँकर चालकांनाच जबाबदार धरले जात आहे, असे लोणकर म्हणाले.
मागील वर्षी पावसाचे प्रमाण खूप अत्यल्प होते. त्यामुळे तालुक्यातील धरणांतील पाणी पातळी खूप खालावलेली होती. खरीप प्रमाणेच रब्बी हंगाम वायाला जाण्याची भीती होती.
उन्हाळ्यापूर्वी पाण्यासाठीची कोणतीच तजवीज नसल्याने पाणीटंचाईचे सावट भीषण होण्याची शक्यता आहे. जनावरांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विभागातील गावांत यंदाही भीषण पाणीटंचाई आहे.
मुंबई : केंद्रीय प्राधिकरणाच्या नवीन नियमावली विरोधात भूजल मुंबईतील टैंकर चालकांनी संप पुकारला आहे. मुंबई महापालिकेने विहीर आणि कूपनलिका धारकांना बजावलेल्या नोटिशींना स्थगिती दिली.
आज संपाचा दुसरा दिवस आहे आणि शहरातील हजारो कुटुंबे पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी आतुर आहेत. मंत्री आशिष शेलार यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सीआर पाटील यांना पत्र लिहून मुंबईतील टँकर परवाना धोरणाचा…
वाढत्या उन्हाळ्यामुळे शहरी भागांमध्ये पाण्याच्या टॅंकरची मागणी वाढली आहे. टँकर माफियाला पाठीशी घालण्यासाठी पाण्याच्या तुटवडा दाखविणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
राज्यात गेल्या वर्षी फक्त 1308 वाड्या आणि गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, यंदाची परिस्थिती त्याहून बिकट आहे. सध्या 3072 गावे आणि 7931 वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
कायम दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जत तालुक्यात ३० टँकरने ३१ गावांतील ९ हजार १६९ लोकांना पाणी पुरवठा सुरू आहे, तर तालुक्यात १८ तलाव कोरडे पडले आहेत. भूजल पातळीही तीन मीटरने…
जून महिना संपण्यासाठी अवघ्या आठ दिवसांचा कालावधी बाकी असताना अद्यापही संगमनेर तालुक्यासह पठारभागात पाऊस नाही. त्यामुळे पंचायत समितीच्या माध्यमातून 20 गावांसह 48 वाड्या-वस्त्यांना 13 शासकीय टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात…