• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Thousands Of Villages Are Being Supplied Water By Tankers In Maharashtra Nrka

राज्यातील धरणांमधील पाणीसाठा आटतोय; हजारो गावांना टँकरने होतोय पुरवठा, आकडेवारीही आली समोर…

राज्यात गेल्या वर्षी फक्त 1308 वाड्या आणि गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, यंदाची परिस्थिती त्याहून बिकट आहे. सध्या 3072 गावे आणि 7931 वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 31, 2024 | 09:22 AM
राज्यातील धरणांमधील पाणीसाठा आटतोय; हजारो गावांना टँकरने होतोय पुरवठा, आकडेवारीही आली समोर…

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : राज्यात उन्हाचा कडाका मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. या उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत होतान दिसत आहे. इतकेच नाहीतर बहुतांश धरणांमधील पाणीसाठाही आटत चालला आहे. त्यामुळे राज्यात पाणीपुरवठा (Water Tanker) करणाऱ्या टँकरच्या संख्येने विक्रमी उच्चांक गाठला आहे. राज्यातील 11 हजारांहून अधिक वाड्या-वस्त्यांना तब्बल 3700 हून अधिक टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

राज्यात गेल्या वर्षी फक्त 1308 वाड्या आणि गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, यंदाची परिस्थिती त्याहून बिकट आहे. सध्या 3072 गावे आणि 7931 वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. ज्या गावांमध्ये पाणीपुरवठा केला जात आहे तो केवळ पिण्यासाठी असून, जनावरांना पाणी मिळणे अत्यंत कठीण आहे. परिणामी, पशुधन संकटात आले आहे.

नाशिक, संभाजीनगरात मोठी कमतरता

नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागात पाण्याची मोठ्या प्रमाणावर कमतरता जाणवत आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात तब्बल १,२७८ गावे आणि ५०५ वाड्या तर नाशिक विभागात ७९२ गावे आणि २,७१३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पुणे विभागातील ६४९ वाड्या आणि ३,८८७ गावांना टँकरद्वारे पाणीपुवरठा सुरू आहे.

नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक नांदगाव तालुक्यात ७७ टँकरद्वारे १७२ फेर्‍या , येवला तालुक्यात ५७ टँकरद्वारे ११८ फेर्‍या, मालेगावमध्ये ४९ टँकरद्वारे ९८ फेर्‍या, सिन्नरमध्ये ४४ टँकरद्वारे १२४ फेर्‍या, बागलाणमध्ये ४२ टँकरद्वारे ६३ फेर्‍या होत आहेत.

असा सुरु आहे जिल्हावार टँकरने पाणीपुरवठा

  • ठाणे ४७
  • रायगड ४७
  • रत्नागिरी २४
  • पालघर ५०
  • नाशिक ३९०
  • धुळे १०
  • जळगाव १०८
  • नगर ३३६
  • पुणे २५६
  • सातारा २०२

Web Title: Thousands of villages are being supplied water by tankers in maharashtra nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 31, 2024 | 09:14 AM

Topics:  

  • heat wave
  • maharashtra
  • Water supply
  • Water Tanker

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

अभियांत्रिकी क्षेत्रात ‘या’ नोकरींसाठी करा अर्ज! बरसेल पैसा, व्हाल काही वर्षातच कोट्याधीश

अभियांत्रिकी क्षेत्रात ‘या’ नोकरींसाठी करा अर्ज! बरसेल पैसा, व्हाल काही वर्षातच कोट्याधीश

Cough Syrup: दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप देऊ नका; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा सल्ला

Cough Syrup: दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप देऊ नका; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा सल्ला

व्हिडिओ

पुढे बघा
Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.