अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात झालेल्या अचानक अवकाळी पावसाने शेती पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका लिंबू उत्पादक शेतकरी भगवान आव्हाड यांना बसला असून, त्यांची दीड एकरातील बहरलेली लिंबू बाग वादळी वाऱ्यामुळे उद्ध्वस्त झाली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात झालेल्या अचानक अवकाळी पावसाने शेती पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका लिंबू उत्पादक शेतकरी भगवान आव्हाड यांना बसला असून, त्यांची दीड एकरातील बहरलेली लिंबू बाग वादळी वाऱ्यामुळे उद्ध्वस्त झाली आहे.