अहिल्यानगरमध्ये पनीर आणि चीजमधील भेसळीच्या मुद्द्यावरून विक्रमसिंह पाचपुते यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, त्यांच्या या ‘मास्टरस्ट्रोक’ची आता राष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्न उपस्थित करत त्यांनी भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या मुद्द्यामुळे अन्नसुरक्षा आणि गुणवत्ता नियंत्रणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनावरही दबाव वाढताना दिसत आहे.
अहिल्यानगरमध्ये पनीर आणि चीजमधील भेसळीच्या मुद्द्यावरून विक्रमसिंह पाचपुते यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, त्यांच्या या ‘मास्टरस्ट्रोक’ची आता राष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्न उपस्थित करत त्यांनी भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या मुद्द्यामुळे अन्नसुरक्षा आणि गुणवत्ता नियंत्रणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनावरही दबाव वाढताना दिसत आहे.