Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ambadas Danve : शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही, Uddhav Thackeray संवाद दौऱ्यातून विचारणार जाब

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ०५ ते ०८ नोव्हेंबर असे चार दिवस अतिवृष्टीग्रस्त मराठवाड्याचा संवाद दौरा करणार आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 03, 2025 | 07:17 PM

Follow Us

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ०५ ते ०८ नोव्हेंबर असे चार दिवस अतिवृष्टीग्रस्त मराठवाड्याचा संवाद दौरा करणार आहेत. ०५ तारखेला धाराशिव जिल्ह्यातून हे दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. ०६ नोव्हेम्बरला ते लातूर जिल्ह्यातील औसा, अहमदपूर येथे येणार असल्याची माहिती शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी लातूरमध्ये दिली. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर झाली मात्र अद्याप मदत न मिळाल्याचा जाब उद्धव ठाकरे संवाद दौऱ्यातून विचारणार आहेत. कऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला सहा महिन्यांचा वेळ कशासाठी हवाय ? ०६ मिनिटात यावर निर्णय होऊ शकतो. मात्र सरकारच्या या सर्व भूलथापा असल्याची टीकाही दानवे यांनी केली. प्रहारचे नेते बच्चू कडू जर मंत्री असते त्यांनी आंदोलन केले असते का असा सवालही यावेळी अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. दरम्यान आय लव्ह मोहंमद वरूनही त्यांनी भाजपसह अनेकांना फटकारले आहे. जर जय श्रीराम चालतो, गणपती बाप्प्पा मोरया चालतो तर आय लव्ह मोहंमद वर आक्षेप का असा सवाल ही दानवे यांनी लातूरमध्ये पत्रकारांशी बोलताना उपस्थित केलाय.

Close

Follow Us:

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ०५ ते ०८ नोव्हेंबर असे चार दिवस अतिवृष्टीग्रस्त मराठवाड्याचा संवाद दौरा करणार आहेत. ०५ तारखेला धाराशिव जिल्ह्यातून हे दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. ०६ नोव्हेम्बरला ते लातूर जिल्ह्यातील औसा, अहमदपूर येथे येणार असल्याची माहिती शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी लातूरमध्ये दिली. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर झाली मात्र अद्याप मदत न मिळाल्याचा जाब उद्धव ठाकरे संवाद दौऱ्यातून विचारणार आहेत. कऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला सहा महिन्यांचा वेळ कशासाठी हवाय ? ०६ मिनिटात यावर निर्णय होऊ शकतो. मात्र सरकारच्या या सर्व भूलथापा असल्याची टीकाही दानवे यांनी केली. प्रहारचे नेते बच्चू कडू जर मंत्री असते त्यांनी आंदोलन केले असते का असा सवालही यावेळी अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. दरम्यान आय लव्ह मोहंमद वरूनही त्यांनी भाजपसह अनेकांना फटकारले आहे. जर जय श्रीराम चालतो, गणपती बाप्प्पा मोरया चालतो तर आय लव्ह मोहंमद वर आक्षेप का असा सवाल ही दानवे यांनी लातूरमध्ये पत्रकारांशी बोलताना उपस्थित केलाय.

Web Title: Ambadas danve farmers still not getting any help uddhav thackeray will ask for answers through dialogue tour

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 07:17 PM

Topics:  

  • Ambadas Danve
  • maharashtra poliotics
  • Shiv Sena UBT

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.